गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची सुरुवात करते असते.त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनस्तर सुधारण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नात असते त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.आज आम्ही महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना अपघात विमा सुरक्षा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनांची माहिती देणार आहोत ज्या योजनेचे नाव […]