केंद्रा पाठोपाठ राज्य सरकारच्या नैसर्गिक शेतीसाठी विशेष तरतुदी

केंद्रीय अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला विशेष महत्त्व देण्यात आले. त्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूदही केली. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे (Natural farming) वळवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) विशेष तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. केंद्र सरकारच्या (Central government) नैसर्गिक शेती धोरणाला पूरक व्यवस्था राज्यात राबवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पुढील ३ वर्षात राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र […]
शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये

शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो पंचामृत ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून […]
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा: कोणत्या क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठीमोठ्या घोषणा केल्या आहेत. चला तर मग कृषी क्षेत्रासाठी काय घोषणा केल्या आहेत हे जाणून घेऊयात. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केल्या मोठ्या घोषणा नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा; तीन वर्षासाठी 1000 कोटींच्या रुपयांच्या निधीच्या तरतुदीची घोषणा प्रगतीपथावरील 268 सिंचन प्रकल्पापैकी या […]