आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कारली श्रीरामपूर — क्विंटल 5 1500 2000 1700 सातारा — क्विंटल 9 4000 4500 4250 सोलापूर लोकल क्विंटल 12 1500 4000 2500 पुणे लोकल क्विंटल 33 2000 4500 3250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 7 3000 5000 4000 नागपूर लोकल नग 60 4000 […]

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ न मिळण्यास कारणीभूत आहे’या’ बाबी; जाणून घ्या सविस्तर..

राज्य शासनाकडून यावर्षीपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.  राज्यात योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी वितरण करण्यात आले आहे . मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही याचे कारण अन्य […]

याला म्हणतात यश… कोचिंगमधून उदरनिर्वाह करू शकला नाही, मग सुरू केली शेती, आता 3 एकरातून 15 लाख रुपये कमावले..

पारंपारिक पिकांच्या लागवडीत शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. कधी पाऊस तर कधी दुष्काळ शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरतो. याचा विशेषत: भात, गहू या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळेच नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी नगदी पिकांच्या लागवडीकडे वाटचाल करत आहेत. अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरीची लागवड हा उत्तम पर्याय ठरत असून शेतकरीही या पिकाच्या लागवडीमध्ये […]

द्राक्ष रोपे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे खात्रीशीर,बेसळ मुक्त, दर्जेदार,द्राक्ष रोपे बुकिंग सुरू आहे. 🔰 सर्व प्रकारच्या व्हरायटीचे द्राक्ष रोपे मिळतील.  

कांदा उत्पादकांना निर्यात बंदी नंतर १५० कोटीचा फटका,

केंद्र सरकारने दरवाढ नियंत्रित करून कांद्याची देशांतर्गत उपलब्धता व्हावी यासाठी निर्यात बंदी केली आहे . निर्यात बंदी एका सप्ताहात विक्री झालेल्या कांद्यामागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक जोपासणाऱ्या धोरणामुळे सद्यःस्थितीत शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः कोलमडलेले आहे. मागील दहा दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे […]