Export onion & wheat : कांदा निर्यातशुल्क हटविल्यानंतर आता गव्हावरील निर्यातबंदी हटविण्याची मागणी…

Export onion & wheat

Export onion & wheat : देशात यंदा गव्हाचे उत्पादन भरघोस झाले असून, सरकारच्या खरेदीचेही उच्चांक मोडले जात आहेत. अनुकूल हवामान, योग्य वेळी पाऊस, रोगरहित पीक आणि सुधारित बियाण्यांमुळे यंदाचा गहू उत्पादनाचा हंगाम विक्रमी ठरणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार यंदा 115.43 दशलक्ष टन गहू उत्पादन होणार आहे. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने हा अंदाज 117 दशलक्ष टन […]

BBF’s technology : बी.बी.एफ.चे तंत्रज्ञान कोरडवाहू शेतीस वरदान; तुम्हीही यंदा अवश्य वापरा…

BBF's technology

BBF’s technology : अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. यासाठी बी.बी.एफ. म्हणजेच ‘Broad Bed and Furrow’ (रुंद वरंबा सरी) पद्धत ही शाश्वत उत्पादनाची दिशा दाखवते. बी.बी.एफ. म्हणजे काय?‘बी.बी.एफ.’ तंत्रज्ञान म्हणजे रुंद वरंबा आणि सरी […]

Animal husbandry : वीजांपासून आपल्या पशुधनाला वाचविण्याच्या सोप्या टिप्स…

animal husbandry : राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि यामुळे पशुधनाची हानी होण्याची शक्यता वाढते. भारतामध्ये महाराष्ट्रात वीज पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांमध्ये भौगोलिक रचना, कमी […]

Gram Panchayat : राज्यातील ही ग्रामपंचायत देशात भारी; शेतकऱ्यांना मिळतात अशा सुविधा..

Gram Panchayat : केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि १० लाखांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. आंध्र […]

Sathi Portal : यंदा राज्यात खरीपाचा पेरा वाढणार; साथी पोर्टलच्या माध्यमातून मिळणार बियाणे..

Sathi Portal : कृषी उत्पादनात महाराष्ट्राने गतवर्षी विक्रमी वाढ नोंदवली असून, अन्नधान्य उत्पादनात २७ टक्के वाढ झाली आहे. यंदा १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जाणार असून, बियाणे आणि खतांची आवश्यकतेपेक्षा अधिक उपलब्धता आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगामा बैठकीत दिली. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी […]

AI technology : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; हे एआय ॲप देणार शेतकऱ्यांना माहिती…

AI technology : कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री […]