lemon orchards : अवकाळी पावसाने लिंबू बागांना धोका ,शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी !

अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय बागेत तातडीने व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. आर्द्रता वाढल्यामुळे बुरशीजन्य रोग, फळगळ, व झाडांची वाढ खुंटण्याचा धोका वाढतो. योग्य छाटणी, फवारणी, निचरा व पोषण व्यवस्थापन करून शेतकरी नुकसान कमी करू शकतात. अवकाळी पावसाचा परिणाम फेब्रुवारी अखेरीस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे लिंबूवर्गीय बागांमध्ये फळगळ, पानगळ व झाडांची वाढ थांबली. […]
Scientific onion storage : शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक !

कांदा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केवळ पिक नसून जीवनाचा आधार आहे. बाजारभावातील चढ-उतार, हवामानातील बदल आणि साठवणुकीतील अडचणी यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक करणे ही काळाची गरज ठरते. योग्य साठवणुकीमुळे कांद्याचे आयुष्य वाढते, गुणवत्ताही टिकते आणि शेतकऱ्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. योग्य कांद्याची निवड साठवणुकीसाठी कांद्याची निवड ही […]