farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफी कशी असावी ?

कर्जमाफीची गरज भारतीय शेती ही अजूनही पावसावर अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढ-उतार, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतीसाठी आवश्यक भांडवलाची कमतरता यामुळे शेतकरी कर्ज घेण्यास भाग पडतो. अनेकदा हे कर्ज फेडणे अशक्य होते आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा वेळी सरकारकडून जाहीर होणारी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देते. पण प्रश्न असा आहे की ही […]
Red pink carrots : लाल गुलाबी गाजराने भांडगावचे नाव राज्यभर उजळले , वाचा सविस्तर …

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील भांडगाव हे गाव लालसर-गुलाबी रंग असलेल्या, गोडवा जपणाऱ्या देशी गाजरामुळे विशेष प्रसिद्ध झाले आहे. गावातील शेतकरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या बियाण्याचा वारसा जतन करत आहेत. व्यापारी आणि ग्राहक यांच्याकडून याच गाजराला नेहमीच पहिली पसंती मिळते. कमी खर्चात हमखास चांगले उत्पादन देणाऱ्या या पिकामुळे भांडगावच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले असून, त्यांच्या शेतीला नवा […]