Multiple vegetable : बहुविध भाजीपाला पिकांनी दिली शाश्वती !

महाराष्ट्रातील शेतकरी आज केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बहुविध भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. बदलत्या हवामान परिस्थिती, बाजारातील मागणी आणि पोषणमूल्यांचा विचार करता भाजीपाला उत्पादन शाश्वत शेतीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे. या प्रवाहामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळत असून शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा मार्ग खुला झाला आहे. गेल्या काही वर्षांत टोमॅटो, कांदा, वांगी, मिरची, भोपळा, […]