Murghas plants : पशुपालकांना होणार मुरघास संयंत्रांचे वाटप , पशुधन पोषणात नवा अध्याय !

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पशुपालन हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. दूध, मांस व शेणखत या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. मात्र, उन्हाळा व दुष्काळी परिस्थितीत जनावरांना पोषक चारा उपलब्ध करून देणे ही मोठी समस्या ठरते. यावर उपाय म्हणून सरकारने मुरघास संयंत्रांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे पशुपालकांना वर्षभर पोषक व साठवलेला चारा उपलब्ध […]