केवळ तहसिलदारांच्या आदेशाने जिल्ह्यात ५७७ सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

अजून एक हजारावर पात्र प्रकरणांचे आदेश होणार हिंदू वारसा कायद्यान्वये वारस असलेले परंतु सातबारावर नाव नसलेल्या सहधारकांमध्ये केवळ तहसिलदाराच्या आदेशाने वाटणीपत्र करण्याची मोहिम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेप्रमाणे राबविण्यात आली. गेल्या तीन महिन्यातच तब्बल १ हजार ६५७ प्रकरणे वाटणीपत्रास पात्र ठरली आहे. यापैकी ५७७ प्रकरणात अंतीम आदेश पारीत झाल्याने हे सहधारक आता आपल्या जमिनीचे हक्काचे […]

उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

उच्चशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत केले कष्ट  परतूर तालुक्यातील वाटूर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतले. परंतु, नोकरीच्या मागे न लागता घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर वडिलोपार्जित शेतीत फळे आणि भाजीपाल्याच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करून त्यांनी स्वत:बरोबर शेकडो शेतकऱ्यांना समृद्ध  केले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यात त्यांची राेपे पोहचत […]

महिलांसाठी कृषी उद्योजक होण्याची संधी, तंत्रज्ञानामुळे आता शेती कसणाऱ्या महिलांच्या कष्टांना मिळेल किंमत

शेतीत राबतात बायका पण त्यांच्या कडे मालकी नाही, असे का? भारतात कृषी क्षेत्र हे स्त्रियांसाठी उपजीविकेचा निर्णायक स्रोत म्हणून उदयाला आले आहे. ग्रामीण भागातील ८५ टक्के स्त्रिया शेती आणि शेती सलग्न कामं करतात. हे प्रमाण लक्षणीय असूनही  ह्यांतील केवळ १३ टक्के स्त्रियांकडे जमिनीची मालकी आहे. तंत्रज्ञान व नवोन्मेषाच्या क्षेत्रात वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे कृषी ४.० हे […]