राज्यसरकारची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना संपूर्ण माहिती…
राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील अल्प व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने 4,000 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव 2023 साठी मंजूर केला आहे.या योजनेमार्फत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे ,तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत होणार आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ […]
आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वांगी कोल्हापूर — क्विंटल 105 1000 2300 1700 औरंगाबाद — क्विंटल 19 1000 1800 1400 श्रीरामपूर — क्विंटल 23 2000 3000 2550 सातारा — क्विंटल 12 1500 3000 2250 मंगळवेढा — क्विंटल 25 300 4400 2800 राहता — क्विंटल 8 800 […]
शेतकऱ्यांना खुशखबर ! उद्योजकता वाढीसाठी कृषी विभागाने उचलले पाऊल मधुमक्षिकापालनासाठी मिळणार खास प्रशिक्षण..
शेतकऱ्यांनी शेतीसोबत विविध व्यवसाय करावेत त्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते . शेतकऱ्यांनी शेतीसोबत मधुमक्षिकापालन सुरू करावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे . मधुमक्षिकापालनासाठी विशेष अभियान. कृषी विभागाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालन व्यवसायाकडे वळावे यासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. सरकारने राज्यातील व राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या अभियानाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. […]
आता येत्या १० दिवसांत मिळणार पावसाने झालेल्या नुकसानीची मदत…
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत १० दिवसांत वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत १० दिवसांत वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि पुणे विभागांतून राज्य सरकारकडे ३१२८ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. सततच्या पावसाने नुकसानीसाठी […]