मान्सूनचा वेग वाढला ! आता राज्यात कोणकोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा…

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती .परंतु आता मान्सूनचे आगमन झालेले आहे. तसेच मान्सूनचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे कोकणला दोन जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे, सातारा, नाशिक येथे तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अरबी समुद्र पासून गुजरात पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, महाराष्ट्रात पावसाचा […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 24 4000 11000 7000 औरंगाबाद — क्विंटल 34 5000 9000 7000 पाटन — क्विंटल 3 3000 4000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 20 4500 8000 6500 राहता — क्विंटल 3 13000 16000 14500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड […]
शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात घेतले, महत्वाचे निर्णय वाचा सविस्तर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आली. या बैठकीमध्ये वांद्रे वर्सोवा सागरी महामार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला तसेच एम टी एच एल एल ला अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नावा सेवा अटल सेतू असे नाव देण्यात येणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेलेले निर्णय? ▪️ वर्सोवा-वांद्रे […]
डाळिंब विकणे आहे .

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. २. ८ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
दूध दर निश्चितीसाठी शासनाकडून समितीची स्थापना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार…

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुध दर निश्चितीसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. राज्यातील दूध दर प्रश्न बाबत सहकारी व खाजगी संघ, दूध उत्पादक पशुखाद्य उत्पादक कंपन्या. व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सोबत 22 जून रोजी कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती . या बैठकीमध्ये दुधाच्या दराबाबत चर्चा करण्यात आली होती. राज्य दूध संकलन हे प्रामुख्याने […]