आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4944 1500 4500 2800 अकोला — क्विंटल 205 1500 3500 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2155 800 2500 1650 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9453 2300 4000 3150 दौंड-केडगाव — क्विंटल 2270 1500 4100 3100 […]
‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, योजना कशी राबवली जाते?

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त धरणे आहेत जलसाठे आहेत या धरणांमध्ये साठत चाललेल्या गाळामुळे धरणाच्या पाणी साठवून क्षमतेत झपाट्याने घट होत आहे धरणामध्ये साचलेल्या गाळाचा उपसा करून शेतात पसरविल्यास धरणाचीच आठवण क्षमता पूर्ववत होणे बरोबरच कृषी उत्पादनात भरी वाढ होऊ शकते त्यामुळेच शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना यंदा नव्या स्वरूपात आणली आहे. योजना का […]
मेथी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची मेथी विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🔰 संपूर्ण माल १ एकर आहे.
आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे पंतप्रधान किसान योजनेचे ई-केवायसी करा, या सरकारी अॅपची मदत घ्या ?

फेस ऑथेंटिकेशन फीचरने सुसज्ज असलेले पीएम किसान योजना अॅप सरकारने लाँच केले होते. या फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यासह, शेतकरी फेस स्कॅनद्वारे ओटीपी किंवा फिंगरप्रिंटशिवाय घरी बसून ई-केवायसी सहज पूर्ण करू शकतात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येकी 2,000 रुपयांची ही रक्कम दर 4 महिन्यांच्या अंतराने 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या […]
पीक विमा योजनेचा लाभ कसा मिळवायचा? अशा प्रकारे तुम्हाला 50 टक्के सबसिडी मिळेल..

पीएम पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना उभ्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण दिले जाते. याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव खाली दिलेल्या स्टेपचे अनुसरण करू शकतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ज्याद्वारे शेतकरी बांधवांनाही लाभ दिला जात आहे. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या […]
पपईचे रोपे विकणे आहे

🍋 15 नंबर पपई रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🤗 मार्केटला सर्वात जास्त चालणारी व्हरायटी. 👍भरघोस उत्पन्न देणारे वाण . 🚚डिलिव्हरी – संपूर्ण महाराष्ट्र.
दत्त इंडियाला राजू शेट्टींची मागणी मान्य, जिल्ह्यातील १५ कारखान्यांची भूमिका गुलदस्त्यात..

सांगलीमधील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे सोमवारी रात्री अकरा वाजता मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या 36 तासापासून वसंतदादा साखर कारखान्यासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागे घेतले आहे. परंतु जिल्ह्यातील 15 कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट माजी खासदार राजू शेट्टी […]