आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/बाजारभाव-5-768x644-1.webp)
शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 39 1000 2000 1500 छत्रपती संभाजीनगर — नग 19300 250 400 325 पाटन — नग 10500 10 12 11 श्रीरामपूर — नग 600 3 6 5 राहता — नग 3150 2 6 4 हिंगणा — क्विंटल 12 500 4000 1500 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 23 1025 1500 1315 अकलुज लोकल नग […]
Success Story : देशामध्ये पहिल्यादांच साताऱ्यातील युवकाने केली पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड…
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/देशामध्ये-पहिल्यादांच-साताऱ्यातील-युवकाने-केली-पांढऱ्या-स्ट्रॉबेरीची-यशस्वी-लागवड.webp)
वाई फुलेनगर, सातारा येथे प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली असून त्याची विक्रीही सुरू झाली आहे. वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली. मात्र, काही ठिकाणीच त्याची विक्री होत आहे. लवकरच पांढऱ्या स्ट्रॉबेरीचीही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री केली जाईल. महाराष्ट्रातील सातारा, महाबळेश्वर, भिलार आणि वाई परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या […]
Bharat Rice : सरकार देणार स्वस्त डाळ आणि पिठानंतर कमी दराने ‘भारत तांदूळ’ ..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/सरकार-देणार-स्वस्त-डाळ-आणि-पिठानंतर-कमी-दराने-भारत-तांदूळ-.webp)
सर्वसामान्यांना स्वस्त दरामध्ये धान्य खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारकडून ‘भारत’ ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरु आहे. आता सरकार स्वस्त डाळ आणि पिठानंतर तांदूळही कमी किंमतींत विकणार आहे.सरकारने सर्वसामान्यांसाठी ‘भारत तांदूळ’ आणला आहे. या भारत तांदळाची विक्रीही 6 फेब्रुवारी 2024 म्हणजेच पुढील मंगळवारपासून सुरू होत आहे. 29 रुपये प्रति किलो इतकी […]
झेंडूची रोपे विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/zendu-rope-768x1024-1.webp)
🔰 आमच्याकडे सर्व प्रकारची झेंडूंच्या फुलांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🌼 पिवळा किंवा केशरी रंग उपलब्ध. 🚚 संपूर्ण भारतात डिलिव्हरी .
पॅकहाउसचे पूर्वसंमतीपत्र जारी केल्यानंतर ६० दिवसात प्रकल्प उभे करणे बंधनकारक आहे….
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/पॅकहाउसचे-पूर्वसंमतीपत्र-जारी-केल्यानंतर-६०-दिवसात-प्रकल्प-उभे-करणे-बंधनकारक-आहे.webp)
पॅकहाऊससाठी राज्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून यंदा २ लाखांपर्यंतचे अनुदान देण्यास मान्यता मिळाली आहे. परंतु,ज्या शेतकऱ्याना सोडतीत अर्ज मिळाले आहे. त्यांनी दोन महिन्यात पॅकहाऊस न उभारल्यास पूर्वसंमती रद्द केली जाईल . पॅकहाऊसची पूर्वसंमती घेतल्यानंतरही वेळेत उभारणी होत नाही. त्यामुळे इतर शेतकरीदेखील अनुदानापासून लांब राहतात. त्यामुळेच पॅकहाऊसचे पूर्वसंमतीपत्र जारी केल्यानंतर ६० दिवसांमध्ये प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक […]