आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/बाजारभाव.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड-चाकण — क्विंटल 59 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 1000 2000 1500 नाशिक हायब्रीड क्विंटल 343 1000 2000 1325 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1400 1500 1450 अकलुज लोकल क्विंटल 20 1200 2000 1700 सोलापूर लोकल क्विंटल 12 600 […]
Rain forecast : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज ;तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता, वाचा सविस्तर ..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/राज्यात-काही-ठिकाणी-पावसाचा-अंदाज-तर-काही-ठिकाणी-ढगाळ-वातावरणाची-शक्यता-वाचा-सविस्तर-.webp)
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. अनेक ठिकाणी गारठा कमी झाला आहे . तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार.. […]
केळी स्पेशल बायो समृद्धी.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/केळी-स्पेशल-बायो-समृद्धी-सोडल्यानंतर-कोणत्याही-लिक्विड-सोडण्याची-गरज-नाही-1024x1024.webp)
🔰 केळी स्पेशल बायो समृद्धी सोडल्यानंतर कोणत्याही लिक्विड सोडण्याची गरज नाही. 🔰 फक्त कॅल्शियम नायट्रेट बोरॉन फॉस्फरिक एसिड एवढेच सोडावे लागते. 🔰 केळी स्पेशल बायो समृद्धी सोडल्यानंतर पाच दिवसांमध्ये केळीच्या प्लॉटमध्ये डोळ्याला फरक दिसतो. 🔰 बुंध्याची साईज वाढते दोन पानांमधील अंतर वाढते पानाची लांबी रुंदी वाढते केळीचा पोगा अडकत नाही. 🔰 केळीची वादी लांब होते. […]
बटर पेपर विकणे आहे .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/bater-pepar-mile.webp)
🔰आमच्याकडे उत्तम प्रतीचे पेरू फळबागेसाठी लागणारे बटर पेपर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🚚 पार्सल सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर.
Crop Insurance : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली; हेक्टरी मिळाली एवढी मदत,जाणून घ्या सविस्तर ..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/पिक-विम्याची-रक्कम.webp)
राज्यातील अनेक भागात डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. शेती पिकांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता. विशेषत:मोठ्या प्रमाणात फळ बागांचे नुकसान झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता. नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता. यावेळी फळ उत्पादकानी या पिकांचा पिक विमा काढला […]