केळी प्रक्रिया उद्योगातून घेतली भरारी , विक्रीतून मिळाले उद्योजकतेचे धडे,वाचा सविस्तर …

या लेखामध्ये आपण सोनालीताई यांची यशोगाथा पाहणार आहोत . सोनाली ताईंचे माहेर नारोडी- लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) आहे. सोनालीताईना तीन बहिणी व एक भाऊ आहे. सोनाली या अवसरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संगणक अभियंता विषयात शिक्षण घेत असतानाच, त्यांचा विवाह वारुळवाडी (नारायणगाव) येथील नितीन पारधी यांच्याशी झाला. विवाह नंतर सोनाली ताई या पती नितीनसह शेत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6020 400 1700 1000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2840 250 1300 775 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14577 900 1600 1250 सातारा — क्विंटल 323 1000 1600 1300 हिंगणा — क्विंटल 2 2000 2000 2000 […]

Groundnut cultivation : उन्हाळी भुईमूग लागवडीचे नियोजन कसे करावे ? जाणून घ्या सविस्तर …

भुईमूग हे तेलबियावर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे. तीनही हंगामांमध्ये भुईमूग पिकाची लागवड करता येते. खरिपामध्ये भुईमुगाखालील क्षेत्र अधिक असले, उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या कमी प्रमाण असते . व्यवस्थित नियोजन तसेच ओलिताची व्यवस्था केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये भुईमुगाबरोबर तीळ, बाजरी, मूग, चवळी इत्यादी आंतरपिके […]

गांडुळखत विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उच्च दर्जाचे गांडूळखत मिळेल. 🔰 कमीत कमी किंमतीत. 🔰 खताची 100% खात्री. 🔰 जमिनीची सुपीकता वाढणार ,पोत सुधारणार याची खात्री . 🔹 युवा उद्योजिका सौं वनिता प्रमोद डोंगरें चा गांडूळखत प्रकल्प नक्की भेट द्या जांभूळवाडी दत्तनगर कात्रज जवळ. गांडूळखताचे फायदे :- 1.  जमिनीचा पोत सुधारतो. 2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 3.  गांडुळाच्या बिळांमुळे […]

अवकाळी पावसाचे संकट कायम ,मराठवाड्यासह ,नांदेड जिल्ह्यात गारांचा पाऊस;शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ..

अनेक ठिकाणी राज्यात परत एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यात देखील पाहायला मिळत आहे, गारांचा जोरदार पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला . तर, आणखी आठ दिवस म्हणजेच 20 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यावर ढगाळ स्थिती, अवकाळी पावसाचे संकट कायम असेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. […]