राज्यातील कोतवाल पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानंसाठी आनंदाची बातमी, पगारवाढी सह अनुकांपा धोरण लागू.

कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. त्याला तलाठी सहायक देखील म्हणतात . तहसीलदार कोतवालाची नेमणूक (मामलेदार) करतो. एक कोतवाल प्रत्येक गावासाठी असतो. कोतवाल हे पद भारतामध्ये मागील कालखंडामध्ये गावातील प्रशासन चालविण्यासाठी निर्माण करण्यात आले. पूर्णवेळ काम करणारा कोतवाल हा कनिष्ठ ग्रॅनोकर आहे त्याला गावात राहणे त्यांना बंधनकारक असते. तो गावातील […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5964 1500 4500 3000 अकोला — क्विंटल 410 1500 3500 2500 जळगाव — क्विंटल 558 1000 3500 2250 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 540 300 3500 1900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17834 2500 4700 3600 […]
सोयाबीन आणि कापुस अनुदानासाठी घरच्या घरी ई-केवायसी कशी कराल जाणून घ्या सविस्तर ..

शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये पोहोचावा, यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.यशस्वीरित्या आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे टप्पे १) […]
ऑक्टोबरमध्ये करा या भाज्यांची लागवड तुम्हाला मिळेल बंपर उत्पादन..

भाजीपाला शेती करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याची पेरणी केली तर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत काही हिरव्या भाज्या तयार होतात. अशा वेळी तुम्हाला बाजारात चांगला भाव मिळू शकतो. कृषी तज्ज्ञांच्या मते, या काळात शेतकरी गाजर,मुळा, फ्लॉवर, ब्रोकोली, वाटाणा, पालक ऑक्टोबर महिन्यात लावू शकतात. यांची लागवड करून […]