fertilizers and seeds : खरीपाची गुडन्यूज; शेतकऱ्यांना दिवसाच्या वीजेसह वेळेवर खते-बियाणे मिळणार…

fertilizers and seeds

fertilizers and seeds : खरीप हंगाम जवळ आला असताना शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हणजे वेळेवर बियाणे, खते आणि दिवसा वीजपुरवठा. ही गरज ओळखून राज्य सरकारने नियोजन सुरू केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात दिलासा देणारी माहिती दिली आहे. खरीपासाठी आवश्यक असलेले बियाणे, खते, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कृषी विभागासोबत […]

farmers loans : दिलासादायक; शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांवर होणार कारवाई…

farmers loans

farmers loans : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांसाठी पीककर्ज ही सर्वात महत्त्वाची गरज असते. बियाणे, खते, औषधं, मजुरी यासाठीची तयारी सुरू झाली असतानाच अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. शासनाच्या पीककर्ज योजनेंतर्गत आणि ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) अंतर्गत रकमेची परतफेड करूनही काही बँका शेतकऱ्यांना नवे कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. […]

Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषीमंत्री उद्या नागपूरात शेतकऱ्यांशी साधणार संवाद..

Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान येत्या 18 मे रविवार रोजी नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसोबत किसान संवाद या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत . या कार्यक्रमाला विदर्भातून सुमारे 1500 हून अधिक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री […]

Tomato bajarbhav : राज्यात या बाजारात टोमॅटो पोहोचला ३ हजारावर…

Tomato rate : टोमॅटोचे बाजारभाव शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षेप्रमाणे मिळत नसले, तरीही या आठवड्यात काहीसे स्थिर असल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी थोडी वाढ दिसून आली. काल दिनांक १६ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध बाजारांमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. एकूण आवक सर्वाधिक संगमनेर बाजार समितीत ३६०० क्विंटल इतकी झाली. राज्यात सरासरी बाजारभाव विविधतेने भरलेला […]

soyabin bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनचे दर वाढलेत का? जाणून घ्या…

soyabin bajarbhav : शेतकऱ्यांनी अजूनही त्यांच्याकडील सोयाबीन साठवून ठेवलेला असून बाजारभाव अपेक्षित वाढलेले नाहीत. काल दिनांक १६ मे रोजी लातूरमध्ये सर्वाधिक ६४४७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सरासरी बाजारभाव ४२०० रुपये प्रति क्विंटल होता. या दिवशी अमरावतीमध्ये २३५७ क्विंटल, कारंजा येथे ३२०० क्विंटल, आणि हिंगोली येथे १००० क्विंटलची नोंद झाली. याच दिवशी सर्वसाधारण दर अनुक्रमे […]

kanda bajarbhav : कांदा बाजारभाव लासलगावमध्ये स्थिर; देशात काय आहे स्थिती?

kanda bajarbhav : आठवडा संपत आला असताना लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या कांदा बाजारात कांद्याचे बाजारभाव जवळपास स्थिर राहिले आहेत. बाजारसमित्यांमधील आकडेवारीनुसार लासलगाव बाजारात साधारणत: बाजारभावात ३ टक्के वाढ दिसून येत आहे. मात्र इतर बाजारात ५ टक्क्यांपर्यंत घसरण असून एकूणच मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजारभाव स्थिर असल्याचे दिसत आहेत. दरम्यान दिनांक १७ मे २०२५ पर्यंतच्या […]