Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani : राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार…

Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना” राबविण्यात येणार आहे. कृषी समृद्धी योजनेत दरवर्षी सुमारे पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीवर आधारित असून आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा […]

Jayakwadi Dam : जायकवाडी 78 तर उजनी 97 टक्के भरले, कुठल्या धरणातून किती विसर्ग..

Jayakwadi Dam : आज 23 जुलै, २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा दिसून येत आहे. अनेक धरणे १००% क्षमतेने भरली असून, काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. यामुळे राज्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता सध्या तरी मिटलेली दिसत आहे. प्रमुख धरणांतील पाणीसाठा: जायकवाडी धरण:मराठवाड्याची जीवनवाहिनी समजले जाणारे जायकवाडी धरण सध्या ८६.११% […]

Onion purchase : कांदा खरेदीची मुदतवाढ देण्याबाबत राज्य सरकारला किसान मोर्चाचा घरचा आहेर..

Onion purchase : केंद्राची नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २८ जुलै रोजी थांबणार असल्याने, यानंतर कांद्याचे दर कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप किसान मोर्चाने आता सत्ताधारी भाजप सरकारलाच प्रश्न विचारत कांदा खरेदीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र अमृतकर यांनी राज्याचे […]

Manikrao kokate : ‘शासन भिकारी’, कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद..

manikrao kokate  : महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत रमी खेळल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत “शासन भिकारी आहे” असे वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री […]

Multi-Purpose Rural Services : शेतकरी सोसायट्यांचे रूपांतर आता बहुउद्देशीय ग्रामीण सेवा केंद्रांमध्ये..

Multi-Purpose Rural Services : देशातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थां म्हणजेच पीएसीएस (PACS) आता केवळ कर्जवाटपापुरत्याच मर्यादित न राहता विविध ग्रामीण सेवा देणाऱ्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये रूपांतरित होत आहेत. भारत सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये यासंदर्भातील व्यापक योजना मंजूर केली असून, येत्या पाच वर्षांत देशभरातील सर्व पंचायत व गावांमध्ये दोन लाख नवीन पीएसीएस, डेअरी व मत्स्य सहकारी संस्था […]

Grain storage scheme : जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेचा देशभरात शुभारंभ..

Grain storage scheme : भारत सरकारने ३१ मे २०२३ रोजी ‘सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना’ जाहीर केली असून ती आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचली आहे. ही योजना प्रायोगिक स्तरावर काही राज्यांमध्ये सुरू करण्यात आली असून देशभरातील प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) या माध्यमातून ती राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या […]