गाई विकणे आहे .

➡️ HF पहिलारू 2 दात कालवड आहे.➡️ 15 दिवस बाकी .➡️एकदम गरीब व शांत आईची मिल्क शमता 18+ रानात चरणारी.

Maharashtra rain update : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार..

Maharashtra rain update : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील सात दिवस पावसाची स्थिती विभागानुसार वेगळी असणार आहे. कोकणात पावसाचा जोर चांगला राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते तुरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात सुरुवातीला जोरदार, त्यानंतर मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण व गोवा विभागात ३१ जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत […]

PM Kisan installments : खुशखबर, पीएम किसानच्या हप्त्याची तारीख ठरली; २ ऑगस्टला खात्यात येणार पैसे..

 PM Kisan installments : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत २ ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक […]

Dam water level: जायकवाडी, उजनीसह अनेक मोठी धरणे भरली; असा आहे धरणसाठा…

Dam water level: दि. ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला असून, काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामध्ये मराठवाड्याच्या जायकवाडी, दक्षिण महाराष्ट्रातील उजनी, नगर जिल्ह्यातील आढळा, भोजापूर, सीना आणि विसापूर, तसेच कोकणातील पांझरा, मोडक सागर यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे आणि महत्वाचे जायकवाडी धरण सध्या ९५.८१ […]

Rice cultivation : या खरीप हंगामात भात लागवडीचा उच्चांक; देशातही विक्रमी तांदूळ साठा..

Rice cultivation : चालू २०२५-२६ खरीप हंगामात देशात भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २५ जुलै २०२५ रोजीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशभरात २४५.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली असून, गेल्यावर्षी याच कालावधीत हे क्षेत्र २१६.१६ लाख हेक्टर होते. यामध्ये तब्बल १३.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा मान्सून वेळेवर […]

kanda bajar bhav : उत्तरेकडील श्रावण संपणार; कांदा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार…

Kanda bajarbhav : उत्तर भारतात श्रावण महिना यंदा ९ ऑगस्टला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये कांद्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सध्या घसरलेले कांदा बाजारभाव पुन्हा सावरतील, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटते, तर दुसरीकडे दिल्लीच्या आझादपूर मंडीतील कांदा व्यापारीही हीच शक्यता बोलून दाखवत आहेत. सध्या नाशिक, […]