🔹🔹 🧅 100% खात्रीशीर घरगुती कांदा बियाणे उपलब्ध! 🔹🔹

✨ बियाण्याचे प्रकार:🔸 पावसाळी लाल कांदा बियाणे🔸 रेड एलोरा व चायना किंग (नामांकित वाण)🔸 उन्हाळी कांदा बियाणे – प्रशांत, फुरसुंगी डबल पत्ती (पुणे) ✅ घरी तयार केलेले बियाणे – 100% नैसर्गिक व विश्वासार्ह✅ उगवण क्षमता – 98%✅ महाराष्ट्रभर 1000+ समाधानी शेतकऱ्यांचा अनुभव✅ उत्तम निवड – उमराणे व येवला मार्केटमधून निवडलेले कांदे✅ घरपोच सेवा उपलब्ध 📣 […]
Cotton Farmer App : हमीभावाने कापूस विक्रीसाठी ‘कपास किसान’ ॲपवर नोंदणी अनिवार्य, सीसीआयचा स्पष्ट इशारा..

Cotton Farmer App : यंदा २०२५–२६ खरीप हंगामात हमीभावाने कापूस विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ या अधिकृत ॲपवर नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) ने स्पष्टपणे सांगितले आहे की, नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळ न दवडता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा हमीभावाचा लाभ मिळणार नाही. […]
E-Pick Inspection : खरीप ई-पिक पाहणीचे तीन तेरा, तंत्रज्ञान असूनही अडचणी कायम, शेतकऱ्यांचा संताप..

E-Pick Inspection : राज्य सरकारने डिजिटल यंत्रणेद्वारे खरीप हंगामातील पीक पाहणीसाठी ‘ई-पिक पाहणी’ अॅप सुरू केले असले तरी प्रत्यक्षात या योजनेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक अडथळे, नेटवर्क समस्या, आणि शेतकऱ्यांना अपूर्ण मार्गदर्शन यामुळे ‘ई-पिक पाहणी’चे तीन तेरा वाजले आहेत. शेतकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली […]
Farmer loan waiver : राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी हालचाल, मंत्र्यांचे सूचक विधान, मुख्यमंत्री लवकरच घोषणा करणार..

Farmer loan waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक संकेत मिळाल्याने राज्य सरकारनेही हालचाल सुरू केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, “राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल.” केंद्र सरकारने अलीकडेच राज्यांना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा […]
Rain update : राज्यात हरतालिका ते ऋषीपंचमी दरम्यान चार दिवस पावसाची सक्रियता; शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत ..

Rain update : राज्यात हरतालिका, गणेश चतुर्थी, गौरी पूजन आणि ऋषीपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवसांत पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात वातावरण आल्हाददायक राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसाठीही ही स्थिती फायदेशीर […]