Fruit Crop Insurance : आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेचे कवच , हवामानाच्या लहरींपासून बागायतदारांना आर्थिक संरक्षण !

Fruit Crop Insurance

फळबाग शेतीमध्ये एकदा मोठी गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्याला उत्पन्नासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते. मात्र या काळात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पावसाचा खंड, वाढते तापमान, गारपीट, जादा आर्द्रता किंवा इतर हवामानातील प्रतिकूल बदल झाले, तर संपूर्ण हंगामातील अपेक्षित उत्पादन धोक्यात येऊ शकते. त्यामुळे फळपिकांसाठी हवामानावर आधारित विमा संरक्षण हे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे साधन ठरत आहे. महाराष्ट्र […]

Sugarcane crops : अतिवृष्टीबाधित ऊस पिकाचे नियोजन , पाण्याचा निचरा, मुळांचे संरक्षण आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर !

Sugarcane crops

अतिवृष्टीमुळे ऊस क्षेत्रात पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर उत्पादन टिकविण्याचे मोठे आव्हान , वेळीच निचरा आणि योग्य पीक व्यवस्थापन केल्यास नुकसान कमी करण्याची संधी महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांसोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊस हे तुलनेने पाण्याची गरज असलेले पीक असले तरी सतत किंवा दीर्घकाळ शेतात […]