राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज; अनेक भागात ढगाळ हवामानाची शक्यता ..

राज्यात काही ठिकाणी आज सरी पडल्या आहेत. तर अनेक भागात ढगाळ हवामान होते.  त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झाला. हवामान विभागाने काही ठिकाणी विजांसह हलक्या  पावसाची तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला तसेच या भागात ३० ते ४० […]

मोठी बातमी! दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय..

गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे.  दरम्यान यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  सहकारी संस्थांना दुधासाठी सरकार पाच रुपये अनुदान देणार अशी घोषणा करण्यात आली होती.दरम्यान आज याबाबत मंत्रिमंडळ निर्णय झाल्याने गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना अनुदानासह 33 ते 34 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.  32 रुपये दर ठरल्यास 27 रुपये […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5591 500 3000 1500 अकोला — क्विंटल 320 1200 2400 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1429 400 2900 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 372 2000 2500 2250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13955 […]

मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत २० गुंठे शेतजमीन तारणावरही मिळणार ५ लाखांचे कर्ज; कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय

जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक युवतींच्या हाताला उद्योग वाढीतून रोजगार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे . बँकेने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविला आहे.  त्याच अंतर्गत शेतजमीन तारणावरही पाच लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला त्यामुळे कर्जदारांची आणि सहकर्जदारांची बिगर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 440 500 2800 1800 कोल्हापूर — क्विंटल 6944 500 2600 1400 अकोला — क्विंटल 692 1500 2300 2100 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 721 500 2000 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10936 1600 2700 2150 […]

राज्यात जानेवारी महिन्यात पाऊस आणि थंडी कशी राहणार? थंडीच्या लाटा कोणत्या जिल्ह्यात जाणवणार ? वाचा सविस्तर ..

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात जिल्हानिहाय पाऊसमान आणि थंडी कशी राहू शकते?  याविषयी, शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे? थंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहू शकते?  कुठे तापमान जास्त राहील ? या शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आम्ही हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून जाणून घेतली. जानेवारीमध्ये पाऊस कसा राहील ? हा प्रश्न आपल्यापैकी   बहुतेक […]

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत; पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, सरकारकडून परिपत्रक जारी

शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे . नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गारपिटीने देखील पिकांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ते ३६ हजार रुपयांपर्यंत भरीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंतच्या नुकसानी बद्दल ही […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : उडीद पुणे — क्विंटल 4 9000 11000 10000 चिखली काळा क्विंटल 6 6701 8001 7350 अमरावती लोकल क्विंटल 3 6800 7500 7150 शेतमाल : कारली छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 18 3000 5000 4000 श्रीरामपूर — क्विंटल 9 2000 3000 2500 राहता — […]

आता जिल्हा बँकेची बळिराजा योजना; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार…

आता जिल्हा बँकेची बळिराजा योजना; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी बळीराजा मुदत कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेच्या माध्यमातून बँकेच्या शेतकरी सभासदांना शेती विषयी विविध कामाच्या खर्चासाठी या योजनेच्या माध्यमातून तात्काळ गरज पूर्ण केली जाणार आहे. योजनेची लवकर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्हा […]

शेतकरी दिन 23 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? त्याचे महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या?

दरवर्षी शेतकरी दिन  म्हणजेच 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हा दिवस 2001 पासून शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे महत्त्व जाणून घ्या. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा […]