कांदा अनुदान या जिल्ह्यांना सर्वात जास्त मंजूर, वाचा तुमच्या जिल्ह्याला किती मंजूर झाले अनुदान?

कांदा अनुदान या जिल्ह्यांना सर्वात जास्त मंजूर, वाचा तुमच्या जिल्ह्याला किती मंजूर झाले अनुदान?

राज्य सरकारने कांद्याच्या घसरलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आता कांदा मी उतरण्याची नियोजन करण्यात आलेली असून जिल्हा निहाय अनुदान देखील मंजूर करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांची कांदा अनुदानाची जी काही मागणी आहे त्या मागणीच्या 53% रक्कम ही वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यामुळे अजून संपूर्णपणे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही काही प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे जर आपण कांदा अनुदानासाठी दाखल झालेल्या अर्जाची स्थिती पाहिली तर 30 एप्रिल पर्यंत राज्य मधून चार लाख 13 हजार 83 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यामधून तीन लाख 36 हजार 476 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे.

परंतु त्यानंतर सरकारने या अनुदानासाठी लावलेल्या अटी व शर्ती काढून टाकल्यावर त्यामुळे अजून देखील अर्ज दाखल होत आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये 844 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही 19 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आलेल्या अनुदानाची आहे.

वाचा कोणत्या जिल्ह्याला किती झाले अनुदान मंजूर?

1- नासिक सर्वात जास्त अनुदान मंजूर झाले असून ते एकूण 436 कोटी 61 लाख 23 हजार 578

2- धाराशिव 22 कोटी 88 लाख 64 हजार 796

3- अहमदनगर– 102 कोटी 79 लाख 36 हजार 917

4- सोलापूर 101 कोटी 16 लाख 71 हजार 448

5- रायगड 68 लाख 16 हजार 631

6- सातारा तीन कोटी 38 लाख सहा हजार तीनशे आठ

7- सांगली सात कोटी 99 लाख 12 हजार 868

8- पुणे 66 कोटी 89 लाख सहा हजार 698

9- छत्रपती संभाजीनगर 20 कोटी 25 लाख 9917

10- यवतमाळ पाच लाख 63 हजार 707

11- लातूर एक कोटी तेरा लाख 81 हजार तेरा

12- वर्धा पाच लाख 84 हजार 692

13- नांदेड एक कोटी तेरा लाख 81 हजार तेरा

14- बीड 22 कोटी 53 लाख 62 हजार 945

15- कोल्हापूर 13 कोटी 43 लाख 67 हजार 450

16- जळगाव 23 कोटी 16 लाख 17 हजार 753

17- धुळे बारा कोटी 62 लाख 68 हजार 296

18- चंद्रपूर दहा कोटी 24 लाख 21 हजार 676

19- अमरावती 33 लाख 92 हजार 608

20- बुलढाणा 33 लाख 92 हजार 608

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *