शेतकऱ्यांसाठी खुशखबर ;कांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान,

शेतकऱ्यांसकांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान,

कांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त 1 लाख 40 हजारांचं अनुदान देण्याचा निर्णय रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतला आहे. रोहयो निर्णयामुळे सर्व राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी खुश झाले आहेत . गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर खूप प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांना त्याचा खूपच मोठा फटका बसला आहे अशातच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा श्रीरामपूर — क्विंटल 37 4000 8000 6000 सांगली -फळे भाजीपाला हापूस क्विंटल 587 1500 3000 2250 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 7720 10000 20000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 258 3000 4000 3500 जळगाव लोकल क्विंटल 25 […]

भेंडी बियाणे विकणे आहे.

bhendi biyane vikane ahe.

♦आमच्याकडे उत्तम प्रतीचे भेंडी बियाणे उपलब्ध आहेत.  ♦ भरघोस उत्पन्न देणारे एकमेव वान.  ♦ आकर्षक कलर त्यामुळे मार्केटमध्ये मागणी चांगली. ♦ दोन भेंडीतील आंतर आतिशय कमी. तोडनीला सोपे ,जास्त फुटवे. खास वैशिष्टे : ♦ ४५ दीवसात सुरुवात.♦ चमकदार आकर्षक भेंडी.♦ बाजाराची नं १ पसंत, काळी पडत नाही.♦ यलो व्हेन मोजाईक .♦ लीफ कर्ल व्हायरसला सहनशील.♦ रोग […]

शेतकऱ्यांसाठी सरकारने केले या जिल्ह्यात 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप …

शेतकऱ्यांसाठी सरकारने केले या जिल्ह्यात 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप .

 बँकेने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ३ लाखापर्यंत अर्ध्या टक्के व्याज दराने पीककर्ज वाटप केलेले आहे. तसेच बँकेने सरासरी ७९ हजार ३५० पात्र शेतकऱ्यांना ३०४ कोटी रुपयांचे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देखील दिला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटपामध्ये आघाडी घेतली आहे. यंदाच्या खरीप […]

देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान

देशभरात एकीकडे उष्णतेचा पारा चढतच असताना राज्यात मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे विदर्भात मात्र अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवस विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. […]