झेंडूच्या या जाती सर्वात जास्त काळ उत्पादन देतात, त्यांची नावे आणि पेरणीची वेळ जाणून घ्या सविस्तर .
झेंडूच्या या जाती सर्वात जास्त काळ टिकतात.आज आम्ही तुम्हाला झेंडूच्या काही खास जातींबद्दल माहिती देणार आहोत. हे वाण फक्त बागेतच घेतले जात नाहीत तर शेतकरी या वाणांचा नगदी पिके म्हणून वापर करतात. त्यांची नावे आणि पेरणीची वेळ जाणून घ्या. भारतात फुलशेतीमध्ये झेंडूची लागवड सर्वाधिक प्रमाणात केली जाते. याचे कारण म्हणजे ही वनस्पती अनेक प्रतिकूल परिस्थितीतही […]
आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गवार छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 5 4000 6000 5000 खेड — क्विंटल 7 5000 6000 5500 भुसावळ — क्विंटल 1 5000 5000 5000 राहता — क्विंटल 1 5500 5500 5500 नाशिक हायब्रीड क्विंटल 4 10000 14000 12000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 […]
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेसाठी एक हजार कोटी उपलब्ध, असा घ्या या योजनेचा लाभ ..
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्राने दिली आहे.राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी या योजनेची घोषणा केली होती. मात्र ही योजना कशी अमलात आणायची तसेच योजनेतील विविध घटक राबविण्यासाठी नेमका निधी किती व केव्हा उपलब्ध असेल याविषयीचा उल्लेख योजनेमध्ये करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे […]
ट्रॅक्टर भाड्याने मिळेल.
🔰 आमच्याकडे Vst shakti 9045 di viraj या कंपनीचा ट्रॅक्टर भाड्याने मिळेल. 🔰 45 hp चा आहे.
पोस्ट ऑफिसची ही योजना पैसे दुप्पट करण्याची हमी देते, त्याचे नाव, पात्रता, वैशिष्ट्ये, व्याजदर आणि परतावा जाणून घ्या..
आज आम्ही तुम्हाला किसान विकास पत्र या पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सांगणार आहोत. ही योजना 115 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करते. आणि तुम्ही या योजनेअंतर्गत कर्ज देखील घेऊ शकता. अशा परिस्थितीत या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया- भारत सरकार भारतीय टपाल कार्यालया मार्फत अनेक फायदेशीर योजना राबवते. आज आम्ही तुम्हाला एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, जिच्या द्वारे तुम्ही […]
डाळींब विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 🔰 ५ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर,तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश जीआर सरकारने जाहीर केला असून 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, पेरणीखालील […]