आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/बाजारभाव.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकोला — क्विंटल 130 1000 2000 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 945 500 2000 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7568 1500 2300 1900 खेड-चाकण — क्विंटल 250 1400 2000 1700 सातारा — क्विंटल 220 1500 1900 1700 […]
लाल सोने असे कोणते पीक आहे? जे फक्त एकाच हंगामात लाखो रुपये कमावून देते .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/लाल-सोने-असे-कोणते-पीक-आहे-जे-फक्त-एकाच-हंगामात-लाखो-रुपये-कमावून-देते-.webp)
केशरची लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा मिळवू शकतात. यासाठी त्यांना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. केशरचा वापर अन्नपदार्थांपासून ते पूजेपर्यंत आणि औषधांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. केशराला वर्षभर बाजारात मागणी असते. केशर लागवडीत नफाही जास्त आहे. बाजारात चढ्या भावाने विकला जातो. केशराला लाल सोने असेही म्हणतात. आज बाजारात 1 किलो केशराची किंमत 3 […]
warehouse in the village : गाव तिथे गोदाम योजना सुरू होणार ,शेतकऱ्यांना साठवता येईल तिथे शेतमाल,वाचा सविस्तर .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/गाव-तिथे-गोदाम-योजना-सुरू-होणार-शेतकऱ्यांना-साठवता-येईल-तिथे-शेतमालवाचा-सविस्तर-.webp)
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी योजनेची आतुरतेने वाट बघत होते अशी योजना म्हणजे ”गाव तिथे गोदाम योजना”.गाव तिथे गोदाम योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा जीआर 15 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झाला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गोदामाची अतिशय मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते शेतमालाची होणारी नासाडी असेल तसेच कमी भावाच्या […]
पपई बियाणे विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/papaya-seeds.webp)
🔰आमच्याकडे १५ नंबर पपई बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 ऑल इंडिया डिलिव्हरी 🚚🚚
Farmer Foreign Tour : शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याचा मार्ग मोकळा, अशी करा कागदपत्रांची पूर्तता?
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/सरकार-आक्रमक-शेतकऱ्यांना-कमी-पीककर्ज-देणाऱ्या-बँकांना-बजावली-नोटीस3.jpg)
भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु भारतात मागच्या कित्येक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. पारंपरिक शेतीमध्ये आता आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. भारतासह जगभरात शेतीचे नवीन प्रयोग घेतले जात आहेत. विविध देशातील शेतीची माहिती घेण्यासाठी 2004 सालापासून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी परदेश दौरे आयोजित करत आहेत. ही योजना कृषी विभाग […]