Cultivation of figs : अंजिर लागवडीतून या शेतकऱ्यांने कसे कमवले भरघोस उत्पन्न , वाचा सविस्तर …
परभणीपासून पंधरा किलोमीटर वरील सिंगणापूर या गावाची ओळख भाजीपाला उत्पादक अशी आहे. येथील शेतकरी लिंबू ,पपई, आवळा, केळी आधी सह ऊस ही घेतात.जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर गावातील शेतकरी अवलंबून असतात . मात्र पाणीसाठा कमी झाल्याने अडचणी निर्माण होतात. काहींनी संरक्षित सिंचनाची शेततळ्याच्या माध्यमातून व्यवस्था केली आहे. येथील शेतकऱ्यांचा कल कमी पाण्यात येणाऱ्या फळ पिकांकडे […]
आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी चंद्रपूर – गंजवड —- क्विंटल 81 800 1000 900 खेड-चाकण —- क्विंटल 170 1000 1500 1300 श्रीरामपूर —- क्विंटल 9 600 800 700 राहता —- क्विंटल 27 500 700 650 हिंगणा —- क्विंटल 1 2000 2000 2000 नाशिक हायब्रीड क्विंटल […]
Land Dispute : राज्य सरकारने आणलेल्या सलोखा योजनेतून वर्षभरात ६५४ जणांनी लाभ घेतला ,सलोखा योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर …
जमिनींचा ताबा, वहिवाटीसंर्भातील वाद मिटविण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजना आणली आहे. सरकारच्या सलोखा योजनेतून वर्षभरामध्ये ६५४ जणांनी लाभ घेतला आहे. पाच कोटी नव्वद लाख सहा हजार सातशे तेत्तीस रुपयांची या दस्तनोंदणीमध्ये शुल्कमाफी देण्यात आली आहे. सलोखा या योजनेला महसूल विभागामार्फत जानेवारी २०२३ मध्ये राज्य सरकारने सुरुवात केली होती. ही योजना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या […]
केळी विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची केळी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन आहे.
निर्यातबंदी असतानाही देशातून परदेशांत होत आहे कांदा तस्करी , वाचा सविस्तर ..
निर्यातबंदी असल्यामुळे दराअभावी शेतकऱ्यांच्या कष्टाची माती झाली आहे. अशा अडचणीच्या स्थितीतही बांग्लादेश ,मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, व आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे. ही तस्करी शेतकऱ्यांना अडचणीत आणणार आहे. शेतकरी आणि ग्राहक हिताच्या केंद्र सरकार वारंवार गोष्टी सांगत असतात,परंतु आता कुणाकडून कांद्याची तस्करी होत आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ८ डिसेंबरपासून केंद्र सरकारने […]