लाल बटाट्याच्या लागवडीतून मिळवा भरघोस नफा, जाणून लागवडीची पद्धत …

आता शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती कडे जात आहेत. पिकांच्या विविध जातींचा अवलंब शेतकरी करत आहेत . आता विविध क्षेत्रात शेतीचे अनेक प्रयोग केले जात आहेत. पूर्वी शेतकरी गहू, मकाची लागवड करत असत. त्यामुळे आता त्यात आणखी पिकांची भर पडली आहे. आता शेतकरी लाल बटाट्याच्या लागवडीचा आनंद घेत आहेत. यामध्ये भरपूर नफाही मिळत आहे. […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गाजर छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 115 700 1000 850 श्रीरामपूर — क्विंटल 4 1000 1500 1250 राहता — क्विंटल 3 1500 1800 1600 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 120 1200 1400 1300 अकलुज लोकल क्विंटल 14 1000 2000 1500 सोलापूर […]

नोकरीच्या मागे न धावता सुशिक्षित तरुणांनी साधली मशरूम शेतीतून आर्थिक उन्नती…

अलीकडच्या काळामध्ये अनेकजण आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात . शेतकरी शेतीतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरपूर नफा मिळवता . तर काहीजण नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत.किशोर कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील आहेत .त्यांनी नोकरीच्या मागे न धावता मशरूमची शेती करण्याचा निर्णय घेतला. किशोर कल्याणकर यांनी सांगितले मशरूमच्या लागवडीत […]

कमी गुंतवणुकीत लाखोंचे उत्पन्न ! ‘या’ पिकाची लागवड करून शेतकरी करू शकतात कमाई..

तुम्ही शेतीच्या माध्यमातून कोणताही बिझनेस आयडियाचा विचार करत आहात का , तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी आयडिया घेऊन आलो आहोत, जिच्यामधून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. शेती हा तोट्याचा सौदा मानून अनेक लोक नोकरीच्या शोधात आहेत आणि असे अनेक लोक आहेत जे नोकरी सोडून शेती करून भरपूर कमाई करत आहेत. भारतात हिंगाला मोठी मागणी आहे, […]

5 गायीपासून दुग्ध व्यवसायाची सुरुवात,आज 46 गायींचा गोठा ; दररोज 650 लिटर दूध विकते, वाचा या महिलेची यशोगाथा…

अलीकडच्या काळामध्ये नवनवीन व्यवसायामध्ये अनेक तरुण-तरुणी उतरताना दिसत आहेत . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांना व्यवसायातून चांगला नफा मिळवत आहेत. दुग्ध व्यवसाय यातीलच एक व्यवसाय आहे . अशाच एका दुग्ध व्यवसायात यशस्वी झालेल्या महिलेची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. या महिलेने सुरुवातीला फक्त 5 गायींपासून सुरु केलेल्या व्यवसाय आज 46 गायींवर गेला आहे. या दुग्ध […]

31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम..

उत्तरेकडील राज्यामध्ये ‘लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव वाढू नये व मतांचे नुकसान होऊ नये यामुळे कांदा भाववाढीला विद्यमान केंद्र सरकार घाबरले आहेत म्हणूनच त्यांनी गरज नसताना देखील कांदा निर्यातबंदी ३१ मार्च २०२४ नंतरही कायम ठेवली आहे. परंतु कांदा उत्पादकांसह इतर शेतकरी या निवडणुकीमध्ये सरकारला जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही,’ अशी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी […]