आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4671 11000 27100 14500 तासगाव काळा क्विंटल 878 3000 9000 5800 सांगली लोकल क्विंटल 6194 4000 18500 11250 तासगाव पिवळा क्विंटल 1168 10000 18200 15500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]

खरीप हंगाम २०२४-२५ मधील ई-पीक पाहणीला आता ८ दिवसांची मुदत वाढ,या तारखेपर्यंत करता येणार ई -पाहणी ..

ज्या शेतकऱ्यांना काही कारणात्सव ई-पीक पाहणी करता आली नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी हि चांगली संधी चालून आली आहे.आता ई-पीक पाहणी ची २३ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत असून ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे. आता (ता. १५) रविवारी संपणाऱ्या ई-पीक पाहणीला ८ दिवसांची मुदत वाढ दिली आहे . खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीकपाहणी नोंदवण्यासाठी दि. १ […]

खात्रीशीर पुना फूरसुंगी उन्हाळी 🧅कांदा बियाणे मिळेल.

🔰 आमच्याकडे घरगुती तयार केलेले खात्रीशीर पुना फूरसुंगी उन्हाळी 🧅कांदा बियाणे मिळेल🧅 🔰 उगवण क्षमता 100% आहे. 🔰 कांदा बियाणे शिल्लक 200kg आहेत . 📱7020407521 

डाळींब विकणे आहे.

🔰  आमच्याकडे उत्तम प्रतीचे भगवा जातीचे डाळींब विकणे आहे. 🔰  संपूर्ण माल ४ टन आहे. 📱8888128096

कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग येणार ,आता किती मिळतोय कांद्याला दर,जाणून घ्या सविस्तर ..

निर्यातशुल्क निम्म्याने कमी झाल्यामुळे तसेच किमान निर्यातमूल्याच्या बंधनातून मुक्तता मिळाल्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील घाऊक बाजारामध्ये कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर 500 रुपयांनी वाढले . शनिवारी चांगल्या प्रतिच्या कांद्याला लासलगाव बाजारामध्ये सरासरी 4 हजार 700 रुपये दर मिळाले. तर कांदा निर्यातीला कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर वेग येणार आहे. कांदा निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार ,श्रीलंका, गल्फ कंट्री, मलेशिया ,बांग्लादेश, या […]

शेतात अतिरिक्त पाणी बाजरी, मका यासह धान्य पिकांसाठी धोकादायक ठरते, निचरा न केल्यास हे 3 रोग होतात.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरड धान्य म्हणजेच धान्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. जादा पाऊस ज्वारी, बाजरी आणि मका शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे.  शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करावी, अन्यथा उत्पादनाचे मोठे नुकसान होऊ शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. याशिवाय अतिरिक्त पाणी तीळ आणि उडीद पिकांसाठीही घातक ठरू शकते.  केंद्रीय […]