kanda bajarbhav : पुण्यात कांद्याचे बाजारभाव टिकून; नाशिकच्या या बाजारात घसरण…

kanda bajarbhav: संक्रांतीच्या बाजारसमित्यांच्या सुटीनंतर आजपासून सोलापूरचे मार्केट पुन्हा सुरू होत आहे, तर दुसरीकडे इतरही बाजारसमित्या पुन्हा सुरू झाल्याने कांदा बाजारभावावर परिणाम झाला आहे. असे असले, तरी आज सकाळच्या सत्रात म्हणजेच दिनांक १६ जानेवारी २५ रोजी काही बाजारात कांद्याचे बाजारभाव टिकून आहेत. आज सकाळी पुणे बाजारसमितीत दहा हजार क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. कमीत कमी […]
Sharad Pawar : अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, नेमकं राजकारण काय आहे ?

Sharad Pawar : शरद पवार यांनी 1978 मध्ये महाराष्ट्रात दगा फटका आणि विश्वासघाताच राजकारण सुरू केलं जे 2024 च्या निवडणुकीत जनतेने नाकारलं तसेच घराणेशाहीचे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचा विश्वासघातही जनतेने नाकारला 2024 च्या निवडणुकीत लोकांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली हे विधान अमित शहांनी 12 जानेवारीला शिर्डीत भाजपच्या महाधिवेशनामध्ये केलं […]
⚔️ *°फायटर **⚔️

• फायटर हे कीटकनाशके, बुरशीनाशके, पांढरी माशी,अळयांना नियंत्रित करते. • फायटर हे 100%ऑर्गनिक उत्पादन असून पिकाला कुठल्याही प्रकारची हानी पोहचत नाही. • फायटर गॅस फ्युमिगंट्स असून ते प्रत्येक अवस्थेसाठी वापरता येऊ शकते. • कुठल्याही पिकातील सर्वप्रकारच्या अळयांना गॅस तयार करून बाहेर काढण्याचे काम करते.* हे पांढरे माशी, ऍफिड्स, थ्रिप्स, आणि लीफ हॉपर यांसारख्या पिकांच्या आर्थिकदृष्ट्या […]
Narendra Modi : शाहांनंतर मोदींनी दिला चारित्र्य सुधारण्याचा सल्ला; धनंजय मुंडे होते का लक्ष्य?

Narendra Modi : मस्साजोग खून प्रकरणानंतर वादाच्य भोवऱ्यात सापलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय या प्रकरणी दिवसेंदिवस खोलात जात असून अलिकडेच बीडमधील राष्ट्रवादीची कार्यकारिणी सुनील तटकरे यांनी बरखास्त केल्याने पक्षातूनच त्यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहे. दुसरीकडे मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांच्या बैठकीत या प्रकरणी सूचक संकेत दिल्याने लवकरच मुंडे यांच्या अडचणी वाढतील […]
Ladki Bahin Yojana : 60 लाख लाडक्या बहीणींचे अर्ज बाद होण्याच्या चर्चा महायुतीला लाडक्या बहिणी नकोशा?

Ladki Bahin Yojna : नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला असं म्हटलं जातं महायुतीला राज्यामध्ये 288 पैकी 235 जागा जिंकता आल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पदरामध्ये फक्त 47 जागा पडल्या आता या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या प्रचंड यशामागचं कारण आहे राज्यातील सर्व महिला असं खाजगी मध्ये सांगितलं […]