Joint Aggresco : यंदाच्या जॉईंट ॲग्रेस्कोमध्ये ३६ नवीन वाणे आणि २४७ शिफारसी मिळणार…

Joint Aggresco : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे २९ ते ३१ मे २०२५ या कालावधीत ५३ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची बैठक (जॉईंट ॲग्रेस्को) आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक महाराष्ट्र राज्याच्या चारही कृषि विद्यापीठांमधील संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्याचा आढावा घेऊन, भविष्यातील संशोधनाची दिशा ठरविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. यंदाच्या […]
PM Kisan Yojana: विसावा हप्ता कधी मिळणार? त्यासाठी काय करायला हवे ?

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,०००रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २,००० च्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. २०२५ साली १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे, […]
11th admission : इयत्ता ११वीच्या प्रवेशासंदर्भात शेतकरी बांधवांच्या पाल्यांसाठी महत्त्वाची माहिती..

11th admission : ज्या शेतकरी बांधवांचे पाल्य दहावी पास होऊन अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिता त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५, सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया […]
Onion market : राज्यातील अनेक बाजारात कांदा वधारला…

या आठवड्यापासून कांदा बाजारभाव टिकून असून अनेक बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर १२ ते १३ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी कांदा खराब झाल्याने कांदा बाजारभाव वाढल्याचे सांगितले जात आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे ३ हजार हेक्टरवरचा कांदा खराब झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान काल दिनांक २६ मे २०२५ रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळी […]
Red alert : पुणे, सोलापूर ,नंतर मॉन्सून मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर; राज्यात या ठिकाणी रेड अलर्ट..

Red alert : आज २७ मे २०२५ रोजी सकाळपर्यंतचा हवामान विभागाचा अहवाल पाहता, नैऋत्य मोसमी (monsoon rain 2025) पावसाने महाराष्ट्रात आपली सुरुवात केली असून तो मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, महबूबनगर, कवलीपर्यंत पोहोचला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग तसेच विदर्भाच्या काही भागांना मॉन्सूनचा स्पर्श झाला आहे. ➡️ देशभरात हवामानाची स्थितीदेशाच्या हवामानाची स्थिती […]
State dams : दमदार पावसानंतर उजनी, कोयना, जायकवाडीसह राज्यातील धरणांत किती पाणी साठले?

State dams : राज्यात मॉन्सूनपूर्व व अवकाळी पावसानंतर २७ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या माहितीप्रमाणे राज्यातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. सध्या राज्यात सरासरी साठा एकूण क्षमतेच्या ३५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत थोडा कमी असला तरी पावसाळ्यापूर्वीचा पुरेसा साठा असल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या दृष्टीने दिलासा देणारी […]