Rameshwar Market : कांदा शेतकऱ्यांना फसविणाऱ्या उमराणेच्या रामेश्वर मार्केटवर कारवाई..

Rameshwar Market : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. संचालक मंडळ, उपनिबंधक कार्यालय आणि व्यापारी यांच्यात समन्वय साधून यासंदर्भात उपाययोजना करावी आणि ४५ दिवसांच्या आत याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही श्री. रावल यांनी दिले. विधान […]

Weekly rates : सोयाबीन, तूर, मक्याने दिला शेतकऱ्यांना दिलासा; या पिकांचे साप्ताहिक दर मात्र…

Weekly rates  : दि. १४ जुलै २०२५ रोजी सादर झालेल्या स्मार्ट प्रकल्पाच्या साप्ताहिक बाजारभाव अहवालानुसार तूर, मका आणि सोयाबीन या शेतमालांच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे, तर हरभरा, हळद, कांदा आणि टोमॅटो यांच्या किंमतीत घट नोंदवली गेली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काही शेतमालांमध्ये किंमत घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता असली तरी काही शेतमालांनी बाजारपेठेत आपले स्थान टिकवून […]

Ujani Dam : उजनी शंभरीच्या जवळ, राज्यात प्रमुख धरणांचा साठा समाधानकारक, या धरणांतून विसर्ग सुरू..

Ujani Dam : राज्यात १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार जायकवाडी, भंडारदरा, उजनी, निळवंडे, गंगापूर, दारणा, वैतरणा, गोसीखुर्द, कोयना, राधानगरी, पानशेत, खडकवासला ही राज्यातील प्रमुख धरणे ७० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. काही धरणांमधून नदीपात्रात विसर्गही सुरू आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण सध्या ८३.२९ टक्के भरले असून उपयुक्त साठा ७७.६१ टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यातील […]

Kanda bajarbhav : जुलैत कांदा बाजारभाव कमी, पण ट्रेंडनुसार काळजीचे कारण नाही..

Kanda bajarbhav: राज्यात यंदाच्या जुलै महिन्यात कांद्याचे घसरलेले दर पाहून अनेक कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये दर घसरण प्रकर्षाने जाणवत आहे. मात्र मागील पाच वर्षांचा जुलै व जून महिन्यांतील दराचा इतिहास पाहता याला […]

Maharashtra rain update : राज्यात पावसाची क्षणभर विश्रांती आणि नंतर असा पडेल पाऊस…

Maharashtra rain update: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आणि देशात पुढील २४ तासांत काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः राजस्थान, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम उत्तरप्रदेश या भागांमध्ये १८ जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, महाराष्ट्रात मात्र कोणत्याही जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” नाही. पावसाचा […]