ग्रीन क्रॉप इंडिया

1) सेंद्रिय शेतीमध्ये मातीचे आरोग्य, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. …2) सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो. …3) सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते. आमची कंपनी शेती क्षेत्रात एक नामांकित कंपनी असून शेतकऱ्यांना चांगली हर्बल जैविक व विश्वासाची उत्पादने देणे व त्यांच्या दैनंदिन शेतीविषयक अडचणी सोडवणे […]

हळद पिकावरील सल्ला मिळेल.

♻️ हळद 130 ते160 दिवसाचे व्यवस्थापण 🔰  हळद उत्पादनाच्या दृष्टिकोनातून 130 ते 160 दिवसाचा कालावधी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो या कालावधीमध्ये हळद पिकास योग्य खताचा वापर जर केला तर उत्पादनामध्ये मोठा बदल पडू शकतो .  🔰  हळदीची शेंगा चांगली वाढ होण्या साठी निघण्याच्यासाठी बोरॉन कॅल्शियम नायट्रेट आणि 13 40 13 grow Nutrika kit व सल्फर […]