दत्त इंडियाला राजू शेट्टींची मागणी मान्य, जिल्ह्यातील १५ कारखान्यांची भूमिका गुलदस्त्यात..

सांगलीमधील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे सोमवारी रात्री अकरा वाजता मान्य करण्यात आले आहे.  त्यामुळे गेल्या 36 तासापासून वसंतदादा साखर कारखान्यासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागे घेतले आहे. परंतु जिल्ह्यातील 15 कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट माजी खासदार राजू शेट्टी […]

हिवाळ्यात जनावरांचे आरोग्य, प्रजनन, प्रकृती, खाद्य, चारा याकडे लक्ष द्यावे.

जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये हवामान बदलानुसार बदल करावे लागतात. हिवाळ्यामध्ये जनावरांचे आरोग्य, खाद्य, चारा ,प्रजनन, प्रकृती, याकडे लक्ष द्यावे.  लाळ्या खुरकूत, मिल्क फिवर असे जनावरांमध्ये आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.  हिवाळा ऋतू हा पशुपालनासाठी अत्यंत अनुकूल, पोषक आणि उपयुक्त ठरतो. सरासरीपेक्षा कमी तापमान,  भरपूर पाण्याची उपलब्धता,थंडीचा प्रादुर्भाव, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6047 1500 4300 2600 अकोला — क्विंटल 776 1500 3500 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2581 1200 2800 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11509 2500 4500 3500 हिंगणा — क्विंटल 4 4000 4200 4200 […]

गांडूळखत तयार करण्याची सरळ आणि सोपी पद्धत,वाचा सविस्तर ..

आता गांडुळखत तयार करणे खुप सोपे झाले आहे. कारण अजिंक्य इको सर्व्हिसेसने UV Treated 5 Layers HDPE 450 Gsm.(12×4×2) शास्त्रीय द्रुष्ट्या रेडीमेड बनवलेली टाकी (हावुद/ बेड) सर्व शेतकरी बाधंवाना तसेच नैसर्गिक व सेंद्रीय शेती करनाय्रा शेतकर्यांना गांडूळखत निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. 1. जागेची निवड:- जमीन समतल असावी पण व्हर्मीवाँश जमा करण्यासाठी जमीनला थोडा उतार […]

रब्बी हंगामातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर या पिकांची पेरणी करा.

रब्बी हंगामात येथे नमूद केलेल्या पिकांची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील मातीची चाचणी घेणे आवश्यक आहे. रब्बी हंगामात अनेक पिके घेतली जातात. या पिकांमध्ये गहू, मोहरी, हरभरा, मसूर इ. या पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. भारतात रब्बी पिके नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कमी तापमानात पेरली […]

मनरेगाच्या माध्यमातून,विहिरीसाठी ४ लाखाचे अनुदान अर्ज कसा व कुठे करायचा ? वाचा सविस्तर .

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून  मनरेगाच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत.  सिंचन विहिर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचं अनुदान आता  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.  या योजनेचा  कुणा कुणाला लाभ मिळू शकतो? लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यक असते? हे समजून घेऊयात.  […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 308 500 2500 1500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 160 600 1300 950 पाटन — क्विंटल 30 1400 2000 1600 श्रीरामपूर — क्विंटल 15 1100 1300 1200 विटा — क्विंटल 15 2000 2500 2350 राहता — क्विंटल 52 […]

महावितरणच्या ॲपवर ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध ..

ट्रान्स्फॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास त्या जागी तातडीने दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी आता महावितरणने ॲप सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  त्यामुळे ग्राहकांचे काम हलके होणार असून ग्राहकांनी या ॲपचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्रामीण भागात विजेचे ट्रान्स्फॉर्मर जळाल्याचे प्रमाण घडते.  ट्रान्स्फॉर्मर जळाले तर ते लवकर दुरुस्त केले जात नाही.  मात्र आता त्यासाठी महावितरण नवे प्रयोग करत आहे.  ट्रान्सफार्मर जळाल्यास […]

मोझांबिकमधून तूर आयात थांबली,वाचा सविस्तर ..

भारताने दबाव वाढवून देखील मोझांबिकने स्वस्त भावात तूर देण्यास नकार दिला आहे .  त्यामुळे मोझांबिकमधील निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली होती पण तरी देखील शेवटी भारताला चांगला झटका बसला आहे. यामुळे आफ्रिकेतील इतर देशांच्या तुरीचेही भाव वाढले. तर देशातील महत्त्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर उत्पादनात आणखी […]

आता वैज्ञानिकांची ही खास पद्धत शेळ्या – मेंढ्यांना थंडीपासून वाचवणार, वाचा सविस्तर ..

हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्या सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच क्रमाने शेळ्या-मेंढ्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने (सीआयआरजी) शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खास शेड तयार केले आहे. शेतीसोबतच पशुपालनातूनही शेतकरी नफा कमावत आहेत. पशुपालनामधील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मेंढी-बकरी पालन. कारण त्याच्या दूध आणि मांसाला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. अशा […]