इथेनाॅलसाठी मक्याला मागणी वाढण्याची शक्यता, वाचा सविस्तर …

मागील काही महिन्यापासून देशातील बाजारात मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा अधिक आहेत.  त्यामुळे निर्यात कमी होत आहे पण देशातील मक्याचा वापर वाढल्याने मागणी चांगली राहू शकते. त्यातच इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज असून याचा आधार मका बाजारालाही मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.  देशातील मका उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज असून मागील […]

येत्या २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा..

राज्यातील सर्व ऊस तोडणी कामगारांना तोडणी साठी प्रति टन 410 रुपये देण्यात यावेत अशी मागणी ऊस तोडणी कामगारांच्या सर्व संघटनांनी राज्य सहकारी साखर कारखान्यांना महासंघाकडे केली आहे.  मात्र हा दर देण्यास साखर महासंघाने असमर्थता दर्शवली आहे . त्यामुळे ही मागणी येत्या दहा दिवसात पूर्ण करावी अन्यथा येथे 25डिसेंबर पासून कोणता ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 281 1000 2800 2000 अकोला — क्विंटल 1079 900 2500 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2712 550 2200 1375 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 2002 1900 2900 2400 सातारा — क्विंटल 204 1500 3700 2600 […]

निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा या तांदळाचे महत्व

पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते.  या भागातील इंद्रायणी भाताला देखील मोठ्या प्रमाणात राज्यात मागणी आहे. मात्र मलेशिया, थायलंड सारख्या देशात घेण्यात येणारे निळ्या रंगाच्या भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मुळशी मधील लहू फाले या शेतकऱ्याने केला आहे. अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला आणि या भाताला शहरातील नागरिक मोठ्या […]

केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, आजपासून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा;..

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणी साठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे.केंद्रीय कृषिमंत्र्यालयाचे 12 सदस्यांची पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहेत. ज्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना ,बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हा पाहणी दौरा केला आहे.  तर दुसऱ्या दिवशी म्हणजे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 10576 1200 4500 2600 अकोला — क्विंटल 1644 1500 3500 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3141 600 2400 1500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 15647 2300 3600 2950 हिंगणा — क्विंटल 3 2200 2200 […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4944 1500 4500 2800 अकोला — क्विंटल 205 1500 3500 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2155 800 2500 1650 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9453 2300 4000 3150 दौंड-केडगाव — क्विंटल 2270 1500 4100 3100 […]

‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, योजना कशी राबवली जाते?

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त धरणे आहेत जलसाठे आहेत या धरणांमध्ये साठत चाललेल्या गाळामुळे धरणाच्या पाणी साठवून क्षमतेत झपाट्याने घट होत आहे धरणामध्ये साचलेल्या गाळाचा उपसा करून शेतात पसरविल्यास धरणाचीच आठवण क्षमता पूर्ववत होणे बरोबरच कृषी उत्पादनात भरी वाढ होऊ शकते त्यामुळेच शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना यंदा नव्या स्वरूपात आणली आहे.  योजना का […]

आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे पंतप्रधान किसान योजनेचे ई-केवायसी करा, या सरकारी अॅपची मदत घ्या ?

फेस ऑथेंटिकेशन फीचरने सुसज्ज असलेले पीएम किसान योजना अॅप सरकारने लाँच केले होते. या फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यासह, शेतकरी फेस स्कॅनद्वारे ओटीपी किंवा फिंगरप्रिंटशिवाय घरी बसून ई-केवायसी सहज पूर्ण करू शकतात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येकी 2,000 रुपयांची ही रक्कम दर 4 महिन्यांच्या अंतराने 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या […]

पीक विमा योजनेचा लाभ कसा मिळवायचा? अशा प्रकारे तुम्हाला 50 टक्के सबसिडी मिळेल..

पीएम पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना उभ्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण दिले जाते. याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव खाली दिलेल्या स्टेपचे अनुसरण करू शकतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ज्याद्वारे शेतकरी बांधवांनाही लाभ दिला जात आहे. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या […]