नोकरी सोडून युवकाने केली कोरफडीची लागवड, गावातच सुरु केली कंपनी; आता कमावतोय लाखोंचा नफा

korfad

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील रोहणी गावातील तरुणाने शेती करण्यासाठी नोकरी सोडली आहे. तो त्याच्या कोरफडीच्या शेतीतून भरपूर पैसे कमवत आहे. काही तरुण शेतकरी त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध शेती तंत्राचा प्रयोग करत आहेत. खेमराज भुते या एका तरुणाने काम थांबवून केवळ शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नाविन्यपूर्ण पध्दतीबद्दल अवलंब केला , तो त्याच्या कोरफडीच्या […]

स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत राज्यात 541 शेतकरी उत्पादक कंपन्यांना मंजुरी

prakalp

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत १ हजार २०० शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपप्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत (SMART Project) १ हजार २०० शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपप्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. त्यातील ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 55 600 700 650 सातारा — क्विंटल 59 1500 2500 2000 राहता — क्विंटल 23 300 1000 600 हिंगणा — क्विंटल 1 800 800 800 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1200 2000 1600 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 16 815 1200 1025 जळगाव लोकल क्विंटल 10 300 500 400 पुणे- खडकी लोकल […]

शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ,सरकार राबवणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा.

shetpamp

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध होईल, तसेच 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौरऊर्जा पुरवठा करता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याचा फायदा राज्यातील ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना होणार आहे. वीज खरेदी […]

आता होणार शेतकऱ्यांचा फायदा,सौरपंप बसवण्यासाठी मिळणार 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी वाचा सविस्तर ..

saurpaup

भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणात वर्ग शेती करत असून देशात शेतकरी एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही देशातील शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी देत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खूप फायदा मिळू शकतो. शेतकऱ्यांवर भूगर्भातील पाण्याची पातळी आणि […]

दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री अवकाळीचा तडाखा ,काय असेल पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज.

havaman andaj

 सध्या राज्यात तापमानात वाढ (Rise in temperature) झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे तर रात्री काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे.  राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) होत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या राज्यात तापमानात वाढ (Rise in temperature) झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 112 6000 11000 8500 श्रीरामपूर — क्विंटल 24 3000 5500 4350 भुसावळ — क्विंटल 6 6600 6600 6600 नाशिक हापूस क्विंटल 483 18000 25000 22000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 4659 11000 30000 20500 अमरावती- […]

युरियाचा जास्त प्रमाणात वापर करताय ,तर भोगावे लागतील हे परिणाम …

YURIYA

इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे देता येतो. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या गुणोत्तर हे ४:२:१ चांगले समजण्यात येते. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणे गरजेचे आहे. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर […]

शेतकऱ्यांना मिळणार ऊस तोडणी यंत्रावर अनुदान , ऑनलाइन अर्ज, 21 एप्रिलपासून सुरुवात.

yantra

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान योजना सन २०२३-२४ करिता दि.२१ एप्रिल पासून सुरूवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यामुळे ज्यांना लाभ घेयचा आहे त्यांनी अर्ज दाखल करावेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक […]

शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर , केंद्रानंतर राज्य सरकार देखील देणार 2 हजार रुपये त्यासाठी त्वरित करा हे काम.

pmkisan yojana

राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये तीन हप्त्यात (दर चार महिन्याला) देणार आहे. कृषी विभागाने योजना राबविण्यासंदर्भातील कार्यवाही संदर्भातील सूचनांचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. आता मेअखेरीस केंद्राच्या हप्त्यासोबतच त्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरीत होणार आहे. केंद्राच्या ‘पीएम’ किसान सन्मान निधीतून शेतकरी कुटुंबाला […]