दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांच्या अडचणी फार वाढल्या आहेत. अशातच संस्थेच्या हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची माहिती देताना केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी एलपीजी बाबत सांगितलेल्या आकडेवारी नंतर नक्कीच अनेकांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. संसदेत नेमकं काय म्हणाले? केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी जाणून घेऊया सविस्तर..
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देताना सांगितलं की, गरीब कुटुंबांना स्वस्त दरांत एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात सरकार इतर देशांच्या तुलनेत प्रभावी ठरले आहे. शेजारील देश नेपाळ, पाकिस्तान ,श्रीलंका येथील एलपीजीच्या किमती भारतापेक्षा खूप जास्त आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री हर्दीत सिंगपूर यांनी सभेत एका प्रश्नाला उत्तर देताना एलपीजीच्या वापराबाबतही माहिती दिली.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत एलपीजीचा सरासरी दरडोई वापर एप्रिल ऑक्टोबर मध्ये 3.8 सिलेंडर झाला आहे. जो 2019 – 20 या वर्षात 3.01 सिलेंडर होतात आणि या काळात आर्थिक वर्ष 2022 23 ते 3.71 होते.
फक्त 600 रुपयांना सिलेंडर, केंद्र सरकारची योजना .
केंद्रीय मंत्री म्हणाले की पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत केंद्र सरकार गरीब कुटुंबांना तीनशे रुपये अनुदान देते, पुरी यांनी सांगितले की उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 903 रुपयांचे गॅस सिलेंडर 603 रुपयाला मिळत आहे. सर्वप्रथम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर भरताना 900 च रुपये द्यावे लागतात मात्र नंतर तीनशे रुपये त्यांच्या अकाउंटवर अनुदान म्हणून जमा केले जातात. हार्दिक सिंग पुरी यांनी सांगितले की पाकिस्तान मध्ये एलपीजीचे किंग 1000 59.40 रुपये आहे 1000 32.35 रुपये आणि नेपाळमध्ये 1198.56 रुपये आहे.
एलपीजी ग्राहक वाढले
केंद्रीय मंत्री 2014 मध्ये 14 कोटी एलपीजी ग्राहक होते ,मात्र आता ते 33 कोटी झाले आहेत, त्यांनी सांगितले की एकट्या पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत सुमारे दहा कोटी ग्राहक आहेत. महत्वाची बाब म्हणजे 2016 मध्ये पंतप्रधान उज्वल योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. गरीब कुटुंबांना परवडणाऱ्या किमतींत गॅसचा लाभ मिळवा. हाच या मागील मूळ हेतू होता.
PMUY अंतर्गत कसा फायदा मिळतो?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2023 -24 ते 25- 26 या तीन वर्षात 75 लाख एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या योजनेच्या विस्तारास मान्यता दिली आहे. 75 लाख नव्या कनेक्शनसह उज्ज्वला योजनातील एकूण लाभार्थ्यांची संख्या 10.35 कोटी होईल.
या अंतर्गत कसा फायदा मिळतो.
जर तुम्हाला पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल तर या www.pmuy.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आता तुम्हाला कनेक्शन वर क्लिक करावे लागेल ज्या कंपनीचा गॅस सिलेंडर तुम्हाला घ्यायचा आहे, ती कंपनी निवडावी लागेल त्यानंतर कागदपत्रांसह सर्व माहिती भरा अप्लाय बटनावर क्लिक करा जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काही दिवसात या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.












