डाळिंब विकणे आहे .

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 2. डाळिंब बागेमध्ये केवळ सेंद्रिय खताचा वापर केला आहे. 3. ७ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
शेतकऱ्यांना अच्छे दिन ! तूरडाळीचे भाव पुन्हा वाढले…

तीन ते चार दिवसापासून यवतमाळ बाजारामधील तुरीचे भाव वाढले असून तुरीच्या डाळीला 9000 ते 10 हजार 500 क्विंटल पर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे . त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तुरीचे भाव वाढल्या कारणामुळे आता बाजार समितीमध्ये शेतकरी तूर विक्रीसाठी गर्दी करत आहेत तीन ते चार क्विंटल शेतकरी यवतमाळ बाजार समितीमध्ये […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 155 5000 13000 12000 श्रीरामपूर — क्विंटल 27 4000 6000 5000 राहता — क्विंटल 4 12000 15000 13500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 108 15000 16000 15500 पुणे- खडकी लोकल क्विंटल 2 3000 3000 3000 पुणे-मोशी […]
महाराष्ट्रात तयार होत आहेत तब्बल 14 नवीन महामार्ग, दिल्ली-मुंबई ते मुंबई-पुणे….

सध्या महाराष्ट्र मध्ये रस्त्याच्या विकासाची कामे सुरू आहेत वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महामार्गाची कामे चालू आहे. १४ नवीन महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यामध्ये काही रस्त्यांची कामे चालू आहेत तर काही रस्त्यांची कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच मुंबई ते नागपूर यादरम्यान समृद्धी महामार्गाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे . […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आठ फळपिकांसाठी विमा योजना लागू होणार …

फळपीक विमा योजना २०२३-२४ डाळिंब, चिकू, संत्रा, लिंबू , मोसंबी, द्राक्षे , पेरू ,सीताफळ , या आठ पिकांना फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या वतीने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. ही योजना हवामानामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संरक्षण देण्यासाठी सरकारने राबवलेली आहे. सरकारने या सूचित केलेल्या […]