कामाची बातमी ! शेतकऱ्यांनो पिक विमा योजनेच्या लाभासाठी ‘या’ तारखेपर्यंत व्हा सहभागी.

कामाची बातमी ! शेतकऱ्यांनो पिक विमा योजनेच्या लाभासाठी ‘या’ तारखेपर्यंत व्हा सहभागी.

पंतप्रधान पिक विमा योजना लाभ राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात घेता येणार आहे ही योजना नेमकी काय आहे कोणत्या पिकांना कसा विमा मिळेल याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ही योजना काय आहे अन्नधान्य आणि गळीत पिकांसाठी खरीप हंगामामध्ये विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. रब्बी हंगामामध्ये विमा सुरक्षित रकमेच्या दीड टक्के रक्कम […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वांगी अकलुज — क्विंटल 18 3000 4500 4000 कोल्हापूर — क्विंटल 78 1000 4000 2500 औरंगाबाद — क्विंटल 22 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 11 2000 4000 3000 सातारा — क्विंटल 9 3000 3500 3250 मंगळवेढा — क्विंटल 38 600 […]

देवगड तालुक्यातील गीतांजली वेलणकर यांनी कोकणी उत्पादनांचा तयार केला ब्रँड..

कोकणी उत्पादनांचा तयार केला ब्रँड

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यामध्ये हापूस आंबे प्रसिद्ध आहेत. याच बरोबरीने फणस, जांभूळ, कोकम ,नारळ ,आवळा ,काजू, इत्यादी पिकांची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होत असते. या भागात फळ लागवडीचे बरोबरीने प्रक्रिया उद्योग देखील वाढत असतो .जमसडे विजयदुर्ग रस्त्यावर नाडन हे फळबागांनी समृद्ध असे गाव आहे. या गावातील गीतांजली वेलणकर ह्या राहतात त्यांचे पती गणेश वेलणकर, मुलगा गौरीश […]

विदर्भात तूर ९ हजार ६०० रुपयांवर.

विदर्भात तूर ९ हजार ६०० रुपयांवर

तुरीच्या साठ्यावर मर्यादा घालून देण्यात आल्याने सध्या विदर्भातील बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर हे दबावत आलेले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असलेले दर हे आता 9600 रुपयांवर स्थिर झालेले आहेत. नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीची आवक 223 क्विंटल वरून कमी होऊन 121 क्विंटल पर्यंत आली आहे. गेल्या महिन्यामध्ये तुरीच्या दराने दहा हजाराचा टप्पा […]

कोकण ,मध्य महाराष्ट्रात पाच जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा..

कोकण मध्य महाराष्ट्रात पाच जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा1

कोकण ,मध्य महाराष्ट्रात पाच जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.  राज्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, 24 तासात ताम्हणी घाटात 210, तर लोणावळ्यात 48 तासात 248 मिमी, पावसाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रामध्ये व बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय स्थिती तसेच  राजस्थान ते मणिपूर व गुजरात ते केरळ यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे […]