आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2985 600 2100 1400 अकोला — क्विंटल 204 800 1700 1600 औरंगाबाद — क्विंटल 2004 400 2200 1300 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8660 800 2000 1400 खेड-चाकण — क्विंटल 200 800 1700 1300 दौंड-केडगाव […]

फळांवरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना !

फळांवरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळपिकांची मध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यासह ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक वातावरण आहे . अशा वातावरणामध्ये  फळ गळणे, डेट सुखी, पानावरील डाग ,पान गळणे फळावरील तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत, बुरशीची वाढ होऊ शकते. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असते . बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय घेतली पाहिजे […]

पशुपालनासाठी वैयक्तिक पातळीवर मिळवा दहा लाखापर्यंतचे अनुदान..

पशुपालनासाठी वैयक्तिक पातळीवर मिळवा दहा लाखापर्यंतचे अनुदान

पशुपालनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत.  पशुपालन हे शेतीला पूरक आणि शाश्वत व्यवसाय म्हणून  शेतकऱ्यांनी याकडे वळावे. यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते.   जवळपास 45 प्रकारचे उद्योग असून यासाठी लाखोंची अनुदान देण्यात येते . तसेच शेतकरी गटाद्वारे पशुपालन उद्योग उभारला तर त्यासाठी तीन कोटीचे अनुदान देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. […]

शेतकऱ्याने सरकारी अनुदानातून उभारले शेडनेट,त्यामध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेऊन मिळवला ‘इतक्या’ लाखाचा नफा , पहा सविस्तर

शेतकऱ्याने सरकारी अनुदानातून उभारले शेडनेट,त्यामध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेऊन मिळवला 'इतक्या' लाखाचा नफा , पहा सविस्तर

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची लागवड आणि व्यवस्थापन केले तर नक्कीच उत्पादन भरघोस मिळतेच, यामध्ये काही शंका नाही.  परंतु जर या भरघोस उत्पादनाला जर चांगल्या बाजारभावची साथ मिळाली तर नक्कीच शेतकरी आर्थिक प्रगती करू शकतात.  तसेच सरकार शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून अनुदान देत असते. अशा अनेक प्रकारच्या योजनेचा फायदा […]

नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय; भाववाढीचा केंद्राने घेतला धसका…

नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय; भाववाढीचा केंद्राने घेतला धसका

देशभरात झालेल्या टोमॅटोच्या दरवाढीचा केंद्र सरकारने धसका घेत नेपाळमधून टोमॅटो आयतीचा निर्णय घेतला आहे. टोमॅटोची ही आयात 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने चार ऑगस्ट रोजी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या बाजारपेठेमध्ये टोमॅटोचा घाऊक दर 700 ते 1100 रुपये असून किरकोळ बाजारात प्रति किलोचा दर 150 ते […]