आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 8 10000 10000 10000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 58 7200 7600 7400 पाटन — क्विंटल 3 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 11000 10000 राहता — क्विंटल 3 10000 12000 11000 अमरावती- फळ आणि […]
शेतकऱ्याने डाळिंबाची बाग वाचविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल ;वाचा सविस्तर ..

सध्या राज्यभर पावसाने उघडीत दिल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पावसाअभावी खरीप पिके सुकून जाऊ लागले आहेत. तर फळबागा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकरी फळबागा जगण्यासाठी पाणी हे टॅंकरने विकत आणून फळबागेला देत आहेत. तर काही शेतकरी आपल्या पिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाणी देत असल्याचे चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. […]
सर्व प्रकारची फळझाडे, फुलझाडे , व भाजीपाल्याची रोपे मिळतील .

1. आमच्याकडे टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, पीक्याडोर, ब्रोकोली ( स्पेशलिस्ट) लाल कोबी, कलिंगड खरबूज,कोबी, फ्लॉवर, कारले, शेवगा, दोडका, काकडी, केळी, (पपई स्पेशलिस्ट) ऊस. 2. तसेच सर्व प्रकारची फळझाडे, फुलझाडे , व भाजीपाल्याची रोपे तयार व ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील.
सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार, २५ टक्के आगाऊ रक्कम..

लातूर जिल्ह्यामध्ये महिनाभरात पासून पावसाने दंडी मारल्यामुळे खरिपातील पिके वाळू लागले आहेत. ६० टक्के पेक्षा उत्पादनामध्ये अधिकची घट झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आले आहेत. हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पिकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेचे पंचवीस टक्के आगाऊ रक्कम शुक्रवारी पीक विमा कंपनीस दिले आहेत. जिल्ह्यामध्ये उशिरा पाऊस झाल्यामुळे […]