पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत ,शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० रुपये, महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये; जाणून घ्या ‘ही’ जबरदस्त योजना..

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत देशातील सर्व लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.  ही योजना केंद्र सरकारने 31 मे 2019 पासून सुरू केली आहे. आपण पहिले वारंवार हवामान बदलते त्याप्रमाणे बाजारपेठेतील बेभरवशी असणारे बाजारभाव शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी बऱ्याच वेळा परेशान होतो. शेतकऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण या ठिकाणी झालेले आपणास […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5191 1000 2700 1900 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2476 700 2200 1450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11788 1000 2400 1700 खेड-चाकण — क्विंटल 1100 1000 2300 1700 सातारा — क्विंटल 248 1500 2700 2100 […]

हरभरा खरेदी केला जाईल .

फुले विक्रम या व्हरायटी चा हरभरा

1. आम्हाला फुले विक्रम या व्हरायटी चा हरभरा हवा आहे. 2. कंपनी टना मध्ये खरेदी करते. 3. मार्केट पेक्षा 10% जादा दराने खरेदी केला जाईल . 4. जागेवर पेमेंट केले जाईल .

ज्वारी विकणे आहे.

ज्वारी विकणे आहे.

1. आमच्याकडे उच्च प्रतीची गॅरंटेड ज्वारी विकणे आहे. 2. संपूर्ण माल ८ ते १० क्विंटल आहे.

गावागावात गुलाल उधळणार; 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर !

गावागावात गुलाल उधळणार; 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर !

राज्यभरातील सुमारे 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2हजार 950 सदस्य पदांच्या तर 130 सरपंचाच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका ंसाठी पाच नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे.  अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी केली आहे. मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार ,संबंधित ग्रामपंचायतच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून नामनिर्देशन पत्रे 16 ते 20 ऑक्टोंबर 2023 या […]

पीएम किसान योजनेचा अंतर्गत 15वा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे आवश्यक ! जाणून घ्या नियम व अटी

पीएम किसान योजनेचा अंतर्गत 15वा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे आवश्यक ! जाणून घ्या नियम व अटी

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी  शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे किती महत्त्वाचे आहे . प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 2-2 हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात वर्षातून तीन वेळा दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अटी […]