फेब्रुवारी महिन्यात पिकवा या पाच भाज्या, कमी खर्चात होईल जास्त कमाई ..

फेब्रुवारी महिन्यात शेतकरी आपल्या शेतात दोडका , मिरची, कारले, दुधीभोपळा,भेंडी या भाज्यांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. वास्तविक, फेब्रुवारी महिन्यात पिकवल्या जाणाऱ्या या पाच भाज्या कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देतात .याची संपूर्ण माहिती या लेखामधून जाणून घेऊया .. देशातील शेतकरी हंगाम आणि महिन्यानुसार त्यांच्या शेतात वेगवेगळी पिके घेतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीतून वेळेत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी कोल्हापूर —- क्विंटल 54 1000 1600 1300 छत्रपती संभाजीनगर —- क्विंटल 34 1000 1400 1200 चंद्रपूर – गंजवड —- क्विंटल 49 800 1500 1000 खेड-चाकण —- क्विंटल 210 700 1000 800 राहता —- क्विंटल 20 500 1250 800 नाशिक हायब्रीड […]

Green hydrogen production : महाराष्ट्रात हरित हायड्रोजन निर्मिती होणार , ७ कंपन्यांसोबत करार ,६४ हजार हातांना मिळणार रोजगार संधी..

राज्यामध्ये औद्योगिकीकरण व शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी वाढत आहे. परंतु वीज निर्मीतीसाठी लागणार कोळसा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे काळानुसार राज्य सरकार इतर मार्गांचा अवलंब करण्याचे धोरण अवलंबत आहे. राज्य सरकारने हरित हायड्रोजन निर्मितीचा मार्ग अवलंबला आहे. यासाठी राज्यामध्ये आता हरित हायड्रोजनच्या निर्मितीसाठी सात प्रकल्प तयार होणार आहेत. तर याबाबत सोमवारी (२९ रोजी) सह्याद्री […]

HTP पंप विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचा HTP पंप विक्रीसाठी आहे. 🔰 1 वर्ष वापरलेला आहे.

उत्कृष्ट दर्जाचा चारा बियाणे मिळेल .

🔰  500 ग्राम / पॅकेट मध्ये 10 गुंठे लागवड होते. 🔰  24 महिन्यामध्ये 17-18 कापण्या येतात. 🔰  काटेकुस नसणारा अतिशय मऊ, लुसलुशीत, रसाळ,गडद हिरवा आणि रुचकर चारा 10 ते 11 फूट वाढते. 🔰 जनावरे आवडीने खातात, दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात व दुधातील फॅट मध्ये वाढ होते.प्रोटीन- 12-14 %. 🔰  मुसळधार पावसामध्ये तग धरून […]

बाजार समित्यांना राष्ट्रिय दर्जा देण्याच्या हालचाली, समिती स्थापन पणन महसूल आणि कृषिमंत्र्याचा समावेश…

पारंपरिक कायद्यामधून बाजार समित्यांना बाहेर काढत, मोठ्या प्रमाणात बदल करण्यासाठी २०१८ साली केलेल्या सुधारणांना महाविकास आघाडीने अडचणीत आणले होते . परंतु आता  बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रक्रिया महायुतीच्या सरकारने सुरू केली आहे. या समितीची स्थापना पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. .या समितीमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे , […]