बेसन ,डाळ मध्ये कसा झाला ब्रॅण्ड तयार ,वाचा सविस्तर …

वाळवा तालुक्यातील कुरळप गावशिवारात ऊस हे प्रमुख पीक असून बहुतांश क्षेत्रावर हळद, खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली आहे . याच गावात राहत असलेला अश्विनी मुकुंद पाटील यांच्या कुटुंबाची दीड एकर शेती असून त्यामध्ये उसाची लागवड केली आहे.परंतु त्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी पूरक उद्योगाचा विचार केला. पूरक व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 3498 8500 15700 12300 तासगाव काळा क्विंटल 1012 3000 7000 4800 तासगाव पिवळा क्विंटल 1311 8000 15300 12100 शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 12 1500 3500 2500 धाराशिव — नग 2420 400 1200 600 छत्रपती संभाजीनगर — […]
मायकोफंगी व बॅसिप्लस.

🔰 टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची व सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या ड्रेसिंगसाठी उपयुक्त. 🔰 निरोगी वाढ व पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ मर मुळकुज प्रतिबंधक साठी उपयुक्त.
Maratha Reservation : सरकारची मोठी घोषणा,मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण, आरक्षण संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा सविस्तर…

राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण देण्याची घोषणा विशेष अधिवेशनाद्वारे केली आहे. खालील प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण…. 1. प्रश्न- संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे का?उत्तर- होय. राज्य सरकारने महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा विशेष अधिवेशनाद्वारे केली आहे. उन्नत गटात व प्रगत गटात मोडत नसलेल्या […]
स्मार्ट मिल.

🌿अग्रणी बायोटेकशासन मान्य o फ्रॉम प्रमाणित खत 🌱सेंद्रिय खत 5:10:5 🤗स्मार्ट मिल वापरण्याचे फायदे : 👉पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते👉पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.👉उत्पादन खर्च कमी होतो👉रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवते👉जमिनीचा पोत व मातीची प्रत सुधारण्यास मदत करते.👉फळांचा आकार, चकाकी, चव, साठवण क्षमता सुधारते.👉सूत्रकृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो. 💁🏻♂️एकूणच उत्पादन वाढीसाठी मदत होते… 🔰स्मार्ट मिल मधील घटक✅मच्छी✅करंजी पेंड, एरंडी […]
सरकारने कांदा निर्यातीस मंजुरी दिली नाही ; ३१ मार्चपर्यंत बंदी कायम राहणार …

पूर्वी घोषणा केल्या प्रमाणे कांदा निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे.कांदा निर्यात बंदी उठविलेली नाही ती लागू आहे, असे स्पष्टीकरण मंगळवारी (ता. २०) केंद्रातील एका उच्च अधिकाऱ्याने दिले. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने कांदानिर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी घातली होती.सरकारने ‘‘कांदा निर्यात बंदी उठविलेली नाही तर ती लागू आहे,त्यात कोणताही प्रकारचा बदल झालेला […]