अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता, वाचा शासनाचे आज घेतलेले विविध मंत्री मंडळ निर्णय.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/03/अहमदनगर-शहराचे-नामकरण-‘पुण्यश्लोक-अहिल्यादेवी-नगर-jpg.webp)
मंत्रिमंडळ_निर्णय… मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये. अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता. केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता. श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर […]
आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/बाजारभाव.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 355 300 2100 1200 कोल्हापूर — क्विंटल 7489 600 2000 1300 अकोला — क्विंटल 1005 1200 2000 1600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1774 700 2000 1350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17166 1200 1700 1450 […]
सावकाराने तुमची जमीन बळकावलीय आहे का ? तर जिल्हा उपनिबंधकांकडे 15 वर्षांपर्यंत दाखल करता येतो दावा;जाणून घ्या सविस्तर ..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/03/सावकाराने-तुमची-जमीन-बळकावलीय-आहे-का-.webp)
जिल्ह्यामध्ये १ हजार १६६ परवानाधारक खासगी सावकार आहेत. खासगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.जिल्हा उपनिबंधकांकडे खासगी सावकाराने जमिनी बळकावल्याच्या एप्रिल २०२३ ते ११ मार्च २०२४ या कालावधी मध्ये १०५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. सोलापूर जिल्हा उपनिबंधकांकडे सध्या १६१ तक्रारींची सुनावणी सुरु आहे कार्यालयामध्ये वकिलांसह तक्रारदारांची मोठी गर्दी आहे. बॅंकेचे पूर्वीचेच कर्ज […]
आंबे विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/03/ambe-vikane-ahe-1-1024x472.webp)
🔰 आमच्याकडे अस्सल 🥭…देवगड हापूस आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 पार्सल सुविधा उपलब्ध .
Success Story : मुलाने स्वतःच्या हाताने बांधला आईवडिलांसाठी बंगला, पंचक्रोशीत बनला चर्चेचा विषय,वाचा सविस्तर …
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/03/मुलाने-स्वतःच्या-हाताने-बांधला-आईवडिलांसाठी-बंगला.webp)
झोपडीमध्ये राहून शेतात आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आईवडिलांना स्वतःच्या हाताने बांधलेला टुमदार बंगला भेट देणारा भाटघर धरणाच्या पंचक्रोशीला शेतकरीपुत्र प्रशांत रामचंद्र माने हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रशांत हे ३२ वर्षांचे असून त्यांची वाटचालदेखील प्रेरणादायी आहे. भाटघर जलाशयाच्या शेवटच्या भागातील भुतोंडे, वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना गावांमध्ये भात हेच मुख्य पीक आहे. त्यामुळे उदरनिर्वाह साठी शेती आणि मजुरी […]