आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3837 1000 3000 2100 अकोला — क्विंटल 113 2000 3400 2800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1231 1500 2500 2000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 770 2800 3250 3000 खेड-चाकण — क्विंटल 300 2000 3000 2500 दौंड-केडगाव — […]

शासनाकडून शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासाठी नवीन अट लागू, काय आहेत अटी जाणून घ्या सविस्तर ..

यंदाही राज्य शासनाने खरीप हंगामातील पिकांसाठी एक रुपयात पीकविमा भरण्याची सोय केली आहे. परंतु यासाठी शेतकऱ्यांचे बँक पासबुक व आधारकार्ड व सातबारावर एकच नाव असावे, अशी अट घालण्यात आली आहे. यावर्षी या नवीन अटीमुळे नावात काहीसा बदल असणाऱ्या शेतकऱ्यानं समोर अडचण निर्माण झाली आहे. बळीराजाला नैसर्गिक आपत्तीतील संकटाने नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीकविमा […]

डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ७ ते ८ टन आहे.

‘कृषी पर्यटन’ व्यवसाय सुरू करायचाय तर ‘या’ योजनेचा घ्या लाभ आणि मिळावा भरघोस नफा …

‘कृषीप्रधान’ देश म्हणून आपला भारत देश हा ओळखला जातो. कृषी क्षेत्राचा 40 % वाटा भारतीय अर्थव्यवस्थेत आहे. परंतु सध्या परिस्थिती बदलली असून लोकांचे शेती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचे कारण म्हणजे वातावरणात होणारे बदल, शेती मालाला न मिळणारा भाव. खते औषधांचे वाढत्या किंमती, या कारणांमुळे सध्याची तरुण पिढी शेतीकडे न वळण्याचा निर्णय घेत आहे. […]