Agricultural University : कोल्हापुरात कृषी विद्यापीठाची जागा गेली, आयटी हबसाठी जागा हस्तांतरित.

Agricultural University : कोल्हापुरातील शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा आता आयटी हबसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात आयटी उद्योगांना चालना मिळणार असली तरी कृषी संशोधन आणि शिक्षणासाठी पर्यायी जागा निश्चित करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कृषी विद्यापीठाला या बदल्यात […]
*👳🏻♂️शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ऑफर – जलदुर्गा 5G मोबाईल ऑटो कंट्रोलर! 🚀*

👳🏻♂️शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ऑफर – जलदुर्गा 5G मोबाईल ऑटो कंट्रोलर! 🚀 📲 आता तुमची मोटर मोबाईलवरून कंट्रोल करा – कुठूनही, केव्हाही! 🔥 भारताची एकमेव कंपनी जी देतेय 5G मोबाईल ऑटो कंट्रोलर. ✅ 2 वर्षांची वॉरंटी✅ Jio सिम कार्ड मोफत – आता रिचार्जची गरज नाही!✅ संपूर्ण भारतात कॅश ऑन डिलिव्हरी सेवा✅ 24×7 कस्टमर केअर सपोर्ट 💡 आमचा […]
Rabi crop : आतापर्यंत कुठल्या रब्बी पिकाची किती झाली काढणी? जाणून घ्या..

Rabi crop : देशभरात रबी हंगामातील पेरणी आणि काढणीची गती चांगली असून, प्रमुख रबी पिकांची स्थिती समाधानकारक आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार विविध राज्यांमध्ये पेरणी आणि काढणीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ज्वारीची पेरणी २४.७७ लाख हेक्टरवर झाली असून, आतापर्यंत देशभरात ७३.८९ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. तमिळनाडूमध्ये संपूर्ण काढणी झाली असून, महाराष्ट्रात ८५ टक्के, कर्नाटकमध्ये ५१ […]
Kolhapuri Dams : आता कोल्हापुरी बंधाऱ्यांचे होणार बॅरेजमध्ये रूपांतर, शेतीसाठी मोठा लाभ…

Kolhapuri Dams : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना अधिक स्थिर पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब, टाकळगाव हिंगणी आणि निमगाव या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अनुक्रमे १७.३० कोटी, १९.६६ कोटी आणि २२.०८ कोटी रुपये […]
Big employment opportunity : रोजगाराची मोठी संधी; राज्यात आता मोटरसायकल टॅक्सी, लिफ्ट देऊनही कमवा पैसे..

Big employment opportunity : राज्यात मोठ्या शहरांसह निमशहरी भागातही आता दुचाकी टॅक्सी सेवा सुरू होणार असून, त्यामुळे प्रवास सुलभ होण्यासोबतच नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या धोरणास मान्यता देण्यात आली असून, किमान एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. वाहनसंख्येवरील ताण कमी करण्यासाठी शासनाने दुचाकी […]
kanda bajarbhav : निर्यातशुल्क हटले; पण कांदा बाजारभाव वाढलेच नाहीत..

Kanda bajarbhav : दिनांक १ एप्रिलपासून निर्यात शुल्क पूर्णपणे हटल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढण्याची अपेक्षा होती. पण काल दिनांक १ एप्रिल रोजी राज्यातील कांद्याच्या दरात फार फरक पडलेला दिसून आला. राज्यात ३१ मार्चच्या तुलनेत १ एप्रिल रोजी उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी, लाल व […]
Hydroponic : ऐन उन्हाळ्यात दुध वाढेल आणि व्हाल मालामाल, फक्त हे एक तंत्र वापरा…

Hydroponic : उन्हाळा सुरू होताच पशुपालकांसमोर हिरव्या चाऱ्याची टंचाई हा मोठा प्रश्न उभा राहतो. उन्हाळ्यात पारंपरिक चराऊ कुरणांमधील चारा आटतो, परिणामी दूध उत्पादन घटते आणि पशुधनावर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र, या समस्येवर आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने प्रभावी तोडगा निघू शकतो. कमी जागेत, कमी पाणी वापरून आणि रासायनिक खतांशिवाय उत्पादन घेण्याच्या क्षमतेमुळे हे तंत्र पशुपालकांसाठी वरदान ठरत […]
Aadhar card : आधार कार्डवरील पत्ता किती वेळा बदलू शकतो? त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

Aadhar card : आधार कार्ड हे ओळखीचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पत्ता बदलल्यास आधार कार्डमध्ये तो अद्ययावत करणे आवश्यक असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने यासंबंधी काही नियम ठरवले आहेत. नागरिकांना आधारवरील पत्ता काही विशिष्ट मर्यादेत बदलण्याची परवानगी आहे. आधार कार्डवरील पत्ता किती वेळा बदलता येतो?UIDAI च्या नियमांनुसार, आधार कार्डवरील पत्ता दोन वेळा बदलता येतो. […]