Gram producer : हरभरा उत्पादकांच्या जीवाला मोठा घोर; वाटाणा आयातीमुळे हरभरा घसरला..

Gram producer : पिवळ्या वाटाण्याच्या वाढत्या आयातीनं देशातील डाळींच्या बाजारात मोठा असमतोल निर्माण झाला असून याचा थेट फटका महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या बाजारात हरभऱ्याची आवक सुरू असताना बाजारात दर पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताने सुमारे २०.४ लाख टन पिवळ्या वाटाण्याची आयात केली असून त्याचा परिणाम […]
Weather upadate : अकोला तापले,महाबळेश्वर थंड, मात्र राज्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज..

weather upadate : महाराष्ट्रात मागील २४ तासांत सर्वाधिक तापमान अकोला येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर सर्वात कमी कमाल तापमान महाबळेश्वर येथे ३०.८ अंश सेल्सिअस होते. ही तीव्र उष्णता विदर्भ व मराठवाड्यात अधिक जाणवत आहे, तर कोकणात तापमान तुलनेत सौम्य राहिले. राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान खालीलप्रमाणे होते – पुणे आणि नाशिक येथे कमाल तापमान […]
Opportunities for youth : मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची तरुणांना संधी; तुम्ही अर्ज केलात का?

Opportunities for youth : राज्य शासनाने युवाशक्तीला प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६” जाहीर केला आहे. या कार्यक्रमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा थेट अनुभव मिळणार असून त्यातून त्यांचे नेतृत्व, धोरण समज, आणि सामाजिक जाण यामध्ये मोठी वाढ होणार आहे. अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान आहे. या […]
summer onions : उन्हाळी कांद्याची आवक वाढतेय, आठवडाभरात कांदा कितीने घसरला?

summer onions : राज्यात ७ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत कांद्याची एकूण आवक १२ लाख ८८ हजार ७३८ क्विंटल झाली असून त्यात उन्हाळी कांदा सर्वाधिक म्हणजे १० लाख ३४ हजार १२० क्विंटल होता. याच कालावधीत लाल कांद्याची एकूण आवक २ लाख ४६ हजार ५२९ क्विंटल होती. पांढऱ्या कांद्याची आवक ८९ क्विंटल इतकी नोंदली गेली. […]
Farmer ID : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; ‘Farmer ID’ शिवाय योजना अपात्र…

Farmer ID : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून त्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने 15 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी “शेतकरी ओळख क्रमांक” म्हणजेच Farmer ID अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि जलद गतीने मिळू शकेल, अशी शासनाची अपेक्षा आहे. […]
Today Kanda Bhazarbhau : घसरलेले कांदा बाजारभाव पु्न्ह वाढणार ,वाचा कसे ते ?

Today Kanda Bhazarbhau : सध्या देशभरात कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले असताना, केंद्र सरकारकडून घेतला जाणारा एक निर्णय कांद्याचे दर पुन्हा वाढवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या वाढलेल्या उत्पादनामुळे आणि जागतिक बाजारातील स्पर्धेमुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदार अडचणीत आले आहेत. यामुळे कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नुकतेच […]
Indian climate : उत्तर भारतात पावसाचा इशारा, तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट..

Indian climate : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि आसपासच्या राज्यांमध्ये विजांसह पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि हलक्या सरींची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, […]
Mango sales : आंबा विक्रीच्या या पाच टिप्स वाढवतील तुमचा नफा…

आंब्याचा स्वाद, टिकाव आणि दर्जा हा केवळ फक्त शेतकर्यांच्या मेहनतीचा निकाल नाही तर त्याचे विश्वसनीय निर्यातीत रूपांतरण करण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या पाच टिप्सचा अवलंब केला तर उत्पादनाची गुणवत्ता आणि विश्वसनीयता सुनिश्चित करता येते आणि आंबा बाजारात यशस्वीरित्या पोहोचवता येतो, तसेच त्यातून मिळणारे उत्पन्नही वाढते. 1. उत्तम पॅकिंग मटेरियलची […]