Yogi government : योगी सरकारचा साखर उद्योगासाठी मोठा निर्णय; महाराष्ट्राची मात्र पिछेहाट…

Yogi government : उत्तर प्रदेश सरकारने ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात 2027-28 पर्यंत ऊस उत्पादनात सात टक्के आणि गूळ उत्पादनात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्याच्या साखर उद्योगातील आर्थिक उलाढाल 1.62 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा उद्देश फक्त उत्पादनवाढ नसून, […]

Assam tea : ऐकावे ते नवलच ! आसामच्या शेतकऱ्यांनी विकला इतका कोटी किलो चहा…

आसाम आणि चहाचे देशातच नव्हे, परदेशातही अतूट नाते आहे. अशातच या शेतकऱ्यांनी यंदा चहा विक्रीचा नवा विक्रम केला आहे. तो विक्रम काय हे ते जाणून घेऊ! आसाममधील गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्राने (GTAC) चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या या आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे 17 कोटी […]

Cotton growers : पंजाब सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांची उडणार झोप..

Cotton growers : राज्यात कापसाला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने एक निर्णय घेतला असून त्यामुळे महाराष्ट्राती कापूस शेतकऱ्यांना विपरित परिणामांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. पंजाब सरकारने बी.टी. हायब्रीड कापसाच्या बियाण्यांवर ३३ टक्के अनुदान जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी आणि बाजारपेठ याकडे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये जर कापसाची लागवड वाढली, तर देशात एकूण उत्पादनात वाढ होईल. […]

Wheat gram prices : पैशांची गरज आहे? गहू-हरभऱ्याला भावही मिळत नाही? मग हा उपाय करा..

Wheat gram prices : सध्या अनेक शेतकऱ्यांकडे गहू, हरभरा, ज्वारी, मका यांसारखे रब्बी हंगामातील पीकसाठा आहे. तसेच मागील खरीप हंगामातील सोयाबीनही अजून विकला गेलेला नाही. बाजारात दर कमी असल्यामुळे शेतकरी माल विक्रीबाबत संभ्रमात आहेत. अशा वेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते. या योजनेअंतर्गत माल गोदामात ठेवून त्यावर […]

Soyabin Rate : देशातील सोयाबीन शेतकऱ्यांना ब्राझील तंत्राचा लाभ होणार?

Soyabin Rate : सध्या देशात सोयाबीनचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी मिळत आहेत. अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ३५०० ते ४२०० रुपयांदरम्यान आहे, जे की शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. यामुळे उत्पादन वाढूनही नफा न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा नुकताच झालेला ब्राझील दौरा महत्त्वाचा मानला […]