Rain update : दिलासादायक : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ३३७ कोटी रुपये..

Rain update : अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व […]

Rain update : रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट..

Rain update : रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले […]

Organic farming : भारताची सेंद्रिय शेती जगभरात मान्य; १९ लाखांहून अधिक शेतकरी जोडले..

organic farming : भारत सरकारच्या सेंद्रिय शेतीसाठी राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाला (NPOP) आता युरोपियन देश आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांकडून मान्यता मिळाली आहे. याचा थेट फायदा सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांना निर्यात करताना होणार आहे. ही योजना केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने 2001 साली सुरू केली होती. APEDA (कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन […]

Cotton crop : पावसाचा खंड; ताबडतोब करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!

Cotton crop : मराठवाडा विभागात मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस […]

Manikrao Kokate : कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात? शनिपूजेनं वाचणार का राजकीय भवितव्य?

Manikrao Kokate : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. सत्ताधारी महायुती सरकारमध्ये त्यांच्या खात्यावरून नाराजी आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेतले जाऊ शकते, किंवा त्यांना मंत्रिमंडळातूनच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ॲड. कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठण्यामागे काही ठळक कारणं आहेत. काही दिवसांपूर्वी ते […]

kanda bajar bhav : कांदा बाजारभावात ऑगस्टमध्ये सुधारणा शक्य? कितीने वाढणार भाव..

kanda bajar bhav: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट २०२५ महिना किंचित आशादायक ठरू शकतो. कारण देशभरात झालेली कांद्याच्या आवकात लक्षणीय घट आणि मागील वर्षाच्या तुलनेत मागणीत स्थिरतेची चिन्हे हे घटक दरवाढीस हातभार लावण्याची शक्यता निर्माण करतात. सर्वप्रथम देशपातळीवरील आकडेवारीकडे पाहता, १३ ते १९ जुलै २०२५ या आठवड्यात देशातील एकूण कांदा आवक ३.५१ लाख टन होती, […]